शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बिहारमध्ये भाजपच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या, नितीशकुमार यांच्याबाबत अनिश्चितता कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:31 IST

भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी दोन दिवसांपूर्वी असे म्हटले की, मुख्यमंत्री पक्षाचा असावा असे भाजपला वाटते यात काहीही चूक नाही. परंतु निवडणुका नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे व्हिजन असणारा व्यक्ती बिहारचा पुढील मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य एनडीएचा सहयोगी पक्ष लोजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय पटलावरील दृश्य अधिक अनिश्चित झाले आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी दोन दिवसांपूर्वी असे म्हटले की, मुख्यमंत्री पक्षाचा असावा असे भाजपला वाटते यात काहीही चूक नाही. परंतु निवडणुका नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

२०२० च्या विधानसभेत नेमके काय घडले?२०२० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २४३ च्या सभागृहात ७४ जागा जिंकल्या होत्या. तर जनता दल (यु) ने ११५ जागा लढवूनही फक्त ४३ जागा जिंकल्या होत्या. भाजपने फक्त ११० जागा लढवल्या होत्या.

मुख्यमंत्री निवडण्याची वेळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही आठवड्यांपूर्वी सांगितले होते की, नोव्हेंबरच्या निवडणुकीत बिहारमध्ये एनडीएच्या प्रचाराचे नेतृत्व मुख्यमंत्री नितीशकुमार करतील. 

पुढील मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, पक्षाचे संसदीय मंडळ निवडणुकीनंतर यावर निर्णय घेईल. निवडणुकीनंतर पक्षाने स्वतःचा मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आली आहे, असे पक्षातील काही नेत्यांना वाटते.

भाजप आता स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करण्यास सक्षम आहे. तसेच २०२५ मध्ये त्यांना अधिक जागा लढवायच्या आहेत. २०२० च्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी ११० उमेदवार दिले होते. याचा फटका नितीशकुमार यांना बसल्याचे सांगितले जाते.  

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार