शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

पाच वर्षांपूर्वी १६ मे रोजीच भाजपाने मिळविले बहुमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 05:50 IST

भारतात १९८४ साली काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले होते.

नवी दिल्ली : बरोबर पाच वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी म्हणजे १६ मे २0१४ रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून भाजपाने केंद्रातील सत्ता मिळविली. त्यातही महत्त्वाचे म्हणजे १९८४ नंतर प्रथमच कोणत्या एका पक्षाला भारतीय जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल २0१४ साली दिली.भारतात १९८४ साली काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यानंतर १९८९ पासून २00९ पर्यंत जनतेने कोणालाच बहुमत दिले नाही. त्यामुळे या काळात आलेली सर्व सरकारे आघाडीची होती. त्यामुळे २0१४ साली भाजपाला मिळालेले स्पष्ट बहुमत महत्त्वाचे मानले जाते. २०१४ साली भाजपाला २८२ जागांवर विजय मिळाल्याचे संध्याकाळी स्पष्ट झाले. तर सलग १0 वर्षे मित्रपक्षांच्या मदतीने सत्तेत असलेल्या काँग्रेसला अवघ्या ४४ जागा मिळाल्या, तर काँग्रेसच्या मित्रपक्षांचे उमेदवार केवळ १५ जागांवरच विजयी झाले.१५ लाखांची भुरळया निवडणुकीत भाजपने अतिशय पद्धतशीरपणे प्रचार केला. त्यासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर केला. ‘अच्छे दिन आएंगे’, ‘अब की बार, मोदी सरकार’ आदी घोषणांनी तसेच प्रत्येकाला खात्यात १५ लाख जमा करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनाने लोकांना त्यावेळी भुरळ घातली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा