शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

पाच वर्षांपूर्वी १६ मे रोजीच भाजपाने मिळविले बहुमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 05:50 IST

भारतात १९८४ साली काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले होते.

नवी दिल्ली : बरोबर पाच वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी म्हणजे १६ मे २0१४ रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून भाजपाने केंद्रातील सत्ता मिळविली. त्यातही महत्त्वाचे म्हणजे १९८४ नंतर प्रथमच कोणत्या एका पक्षाला भारतीय जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल २0१४ साली दिली.भारतात १९८४ साली काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यानंतर १९८९ पासून २00९ पर्यंत जनतेने कोणालाच बहुमत दिले नाही. त्यामुळे या काळात आलेली सर्व सरकारे आघाडीची होती. त्यामुळे २0१४ साली भाजपाला मिळालेले स्पष्ट बहुमत महत्त्वाचे मानले जाते. २०१४ साली भाजपाला २८२ जागांवर विजय मिळाल्याचे संध्याकाळी स्पष्ट झाले. तर सलग १0 वर्षे मित्रपक्षांच्या मदतीने सत्तेत असलेल्या काँग्रेसला अवघ्या ४४ जागा मिळाल्या, तर काँग्रेसच्या मित्रपक्षांचे उमेदवार केवळ १५ जागांवरच विजयी झाले.१५ लाखांची भुरळया निवडणुकीत भाजपने अतिशय पद्धतशीरपणे प्रचार केला. त्यासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर केला. ‘अच्छे दिन आएंगे’, ‘अब की बार, मोदी सरकार’ आदी घोषणांनी तसेच प्रत्येकाला खात्यात १५ लाख जमा करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनाने लोकांना त्यावेळी भुरळ घातली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा