शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात प्रत्येक घरी पाचवेळा भेट देणार भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 04:32 IST

लोकसभा निवडणुकीचा श्रीगणेशा करताना भारतीय जनता पक्षाने सर्वच बूथ प्रमुखांच्या बैठका सुरू करण्यावर भर दिला आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा श्रीगणेशा करताना भारतीय जनता पक्षाने सर्वच बूथ प्रमुखांच्या बैठका सुरू करण्यावर भर दिला आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह हे स्वत: उत्तर प्रदेशातील सर्व बूथ प्रमुखांची भेट घेतील आणि महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ करतील. यानंतर अन्य राज्यातही अशी मोहीम राबविली जाणार आहे. निवडणुकीआधी देशातील प्रत्येक राज्यात मतदारांकडे किमान पाचवेळा भेट देता येईल,असा कार्यक्रम राबविण्याचा भाजपचा संकल्प आहे. यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यात येईल. हेच कार्यकर्ते मतदानाच्या दिवशी मतदारांना घराबाहेर काढण्याचे काम करणार आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांसह ज्या अन्य राज्यात लोकसभेच्या मोठ्या संख्येने जागा आहेत, अशा ठिकाणी ही मोहीम लवकर राबविण्यात येणार आहे. कमी जागा असलेल्या राज्यांमध्ये निवडणूक जवळ आल्यानंतर योजना राबविली जाईल. या कार्यात मतदार यादीचे एक पान सांभाळण्याची कार्यकर्त्यावर सर्वाधिक जबाबदारी असेल.मतदानासाठी पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आखण्यात आल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येकाने मतदान करावे, ही पाचवेळा घरोघरी भेट देण्यामागील योजना आहे. याशिवाय मागच्या निवडणुकीत कोणत्या मतदाराने मत दिले नव्हते, त्याचे कारण काय, हे देखील शोधण्याचे काम भाजप कार्यकर्ते करतील, असे या पदाधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शहा