शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

भाजपा-टीआरएस जवळीक वाढली, निवडणुकीनंतर एकत्र येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 12:35 IST

तेलगू देसम पार्टीबरोबर असणारी भाजपाची युती संपुष्टात आल्यानंतर भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतात नव्या मित्राच्या शोधात आहेच.

नवी दिल्ली- तेलुगू देसमने केंद्र सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावाला भारतीय जनता पार्टीइतकाच जोरदार विरोध करताना तेलंगण राष्ट्र समिती पक्ष सर्वांनी पाहिला. त्याचवेळेस तेलगू देसमचा प्रत्येक मुद्दा खोडून काढण्यातही हा पक्ष आघाडीवर होता. आता 2019 साली होत असलेल्य़ा लोकसभा निवडणुकांनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी एका महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोनवेळा भेट घेतली आहे.दुसऱ्या भेटीमध्ये राव यांनी पंतप्रधानांशी तेलंगणसंदर्भातील विविध 11 मुद्द्यांवर चर्चा केल्याचे समजते. तेलंगण सरकारचे नवे सचिवालय बांधण्यासाठी सिकंदराबाद येथील बायसन पोलो ग्राऊंड आणि जिमखाना मैदान येथील संरक्षण खात्याची जमिन देण्यात यावी यासाठी राव प्रयत्नशील आहेत. कालेश्वरम प्रकल्पासाठी 20 हजार कोटी रुपयांची मागणीही त्यांनी केल्याचे समजते.तेलंगणमधील मागास जिल्ह्यांना मदत मिळावी तसे करिमनगर येथए आयआयटीची स्थापना करण्यासाठीही त्यांनी मागणी केल्याचे समजते. तेलगू देसम पार्टीबरोबर असणारी भाजपाची युती संपुष्टात आल्यानंतर भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतात नव्या मित्राच्या शोधात आहेच. त्यातही तेलंगण राष्ट्र समिती तेलगू देसमला विरोध करण्यासाठी टीआरएसची भाजपाला मदत होणार आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाIndiaभारतState Governmentराज्य सरकार