शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

भाजपा-टीआरएस जवळीक वाढली, निवडणुकीनंतर एकत्र येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 12:35 IST

तेलगू देसम पार्टीबरोबर असणारी भाजपाची युती संपुष्टात आल्यानंतर भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतात नव्या मित्राच्या शोधात आहेच.

नवी दिल्ली- तेलुगू देसमने केंद्र सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावाला भारतीय जनता पार्टीइतकाच जोरदार विरोध करताना तेलंगण राष्ट्र समिती पक्ष सर्वांनी पाहिला. त्याचवेळेस तेलगू देसमचा प्रत्येक मुद्दा खोडून काढण्यातही हा पक्ष आघाडीवर होता. आता 2019 साली होत असलेल्य़ा लोकसभा निवडणुकांनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी एका महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोनवेळा भेट घेतली आहे.दुसऱ्या भेटीमध्ये राव यांनी पंतप्रधानांशी तेलंगणसंदर्भातील विविध 11 मुद्द्यांवर चर्चा केल्याचे समजते. तेलंगण सरकारचे नवे सचिवालय बांधण्यासाठी सिकंदराबाद येथील बायसन पोलो ग्राऊंड आणि जिमखाना मैदान येथील संरक्षण खात्याची जमिन देण्यात यावी यासाठी राव प्रयत्नशील आहेत. कालेश्वरम प्रकल्पासाठी 20 हजार कोटी रुपयांची मागणीही त्यांनी केल्याचे समजते.तेलंगणमधील मागास जिल्ह्यांना मदत मिळावी तसे करिमनगर येथए आयआयटीची स्थापना करण्यासाठीही त्यांनी मागणी केल्याचे समजते. तेलगू देसम पार्टीबरोबर असणारी भाजपाची युती संपुष्टात आल्यानंतर भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतात नव्या मित्राच्या शोधात आहेच. त्यातही तेलंगण राष्ट्र समिती तेलगू देसमला विरोध करण्यासाठी टीआरएसची भाजपाला मदत होणार आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाIndiaभारतState Governmentराज्य सरकार