शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

भाजपला हरियाणात विजयाची खात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 02:17 IST

बिगर जाट मतांकडे लक्ष केंद्रीत; लोकसभेला जिंकल्या होत्या सर्व १0 जागा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील विजयी कामगिरीमुळे हरयाणातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभेत विजय होईल, अशी खात्री वाटत आहे.२०१४ मध्ये हरयाणामध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार होऊन पहिल्यांदाच भाजपने सरकार स्थापन केले. या पक्षाने हरयाणामधील लोकसभेच्या सर्व १० जागा जिंकल्या. त्यापैकी नऊ विजेत्यांनी १,६०,००० ते ६,५०,००० जादा मते घेत एकूण मतदानापैकी ५८ टक्के मते खेचली. विरोधकांमधील अंतर्गत कुरबुरी आणि परस्पर विरोधाचा आणि जातीय दुफळीचा मोठा फायदा भाजपने बहुमत खेचून घेण्यासाठी घेतला.प्रादेशिक विरोधकांचे प्रभावी अस्तित्वच दिसून आले नाही. मनोहरलाल खट्टर यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. त्यामुळे जाट जमातीच्या मुख्यमंत्र्यांचे १८ वर्षे असलेले वर्चस्व संपले. त्यापूर्वी १९९१ मध्ये भजनलाल हेच एकमेव बिगर जाट मुख्यमंत्री होते. १९९६ ते २०१४ पर्यंत बन्सीलाल, ओमप्रकाश चौटाला आणि भूपिंदरसिंग हुड्डा या जाट धर्मियांनीच राज्याचे नेतृत्व केले. एकूण लोकसंख्येत २५ टक्के वाटा असलेले जाट आणि बिगर जाट जाती जमाती यांनी हरियाणाच्या राजकीय वातावरणाची पाशर््वभूमी तयार केली आहे.चंदीगडमधील पंजाब विद्यापीठात राज्यशास्त्र विषय शिकवणारे प्राध्यापक आशुतोष कुमार म्हणाले की, हरियाणामध्ये जाट आणि बिगर जाट यांच्यात स्पष्ट दुफळी आहे. विधानसभा निवडणुकीत हा एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचे सिद्ध होईल.२०१६ नंतर बिगर जाट समुदायांना एकत्र बांधून ठेवणे ही एक महत्त्वपूर्ण घटना घडली. राखीव जागांच्या आंदोलनांमुळे रोहतक, सोनिपत, झज्जर, जिंद आणि भिवानी या क्षेत्रात जाळपोळ व हिंसाचार झाला. बिगर जाटांचेच यामध्ये मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्या मतांचे तीव्र ध्रुवीकरण झाले.

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपा