शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

भाजपने शांतता, विकासाला प्राधान्य दिले; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 05:05 IST

काँग्रेसने आसामी लोक आणि बंगाली लोक यांच्यात भांडणे लावली. पण, भाजप सर्व लहान समुदायांना सोबत घेऊन विकासाच्या माध्यमातून त्यांना जोडत आहे.

 जोनाई : भाजपने गत पाच वर्षांत आसाममध्ये शांती आणि विकास यावर भर दिला, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी एका सभेला संबोधित करताना व्यक्त केले. येथे एका सभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा आंदोलन, हिंसाचार, बॉम्बस्फोट, लोकांचे मृत्यू, संचारबंदी अशा घटना घडत होत्या. दहशतवाद वाढत होता. 

अमित शहा म्हणाले की, काँग्रसचे नेते राहुल गांधी आसामच्या अस्मितेच्या रक्षणाबाबत बोलतात पण, आज मी त्यांना जाहीरपणे विचारू इच्छितो की, एआययूडीएफचे प्रमुख बदरूद्दीन अजमल यांनासोबत घेऊन काँग्रेस हे सर्व करू शकेल काय. जर अजमल सत्तेत आले तर आसाम घुसखोरांपासून सुरक्षित राहील  काय. 

आसामी आणि बंगाली लोक यांच्यात भांडणे लावलीराज्यात आणखी घुसखोर येऊ द्यायचे का. त्यांनी असाही दावा केला की, काँग्रेसने आसामी लोक आणि बंगाली लोक यांच्यात भांडणे लावली. पण, भाजप सर्व लहान समुदायांना सोबत घेऊन विकासाच्या माध्यमातून त्यांना जोडत आहे. या निवडणुकीत लोकांना हे ठरवायचे आहे की, त्यांना शांतता आणि विकास हवा आहे की, नको. 

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शहा