शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

“कर्नाटकात काँग्रेस सरकार लवकरच कोसळेल, उद्धव ठाकरेंसारखी अवस्था होईल”; भाजप नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 10:04 IST

Karnataka Politics: भाजप नेत्यांनी केलेले दावे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेटाळून लावले आहेत.

Karnataka Politics: देशभरात विविध कारणांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहेत. सर्व पक्ष तयारीला लागले असून, दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. यातच कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार लवकरच कोसळणार असून, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारप्रमाणे अवस्था होईल, असा दावा भाजप नेत्याने केला आहे. हा दावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेटाळून लावला आहे. 

कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार कोसळेल, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारसारखीच तिची अवस्था होईल. सरकारला बाहेरील कोणत्याही गोष्टीपेक्षा आतून धोका आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि कंपनी या पडझडीला जबाबदार असतील, असे भाकित भाजपचे आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी वर्तवले आहे. याला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

केवळ भाजप नेत्याने म्हटल्याने ते कोसळणे शक्य नाही

आमचे सरकार स्थिर आहे आणि केवळ भाजप नेत्याने म्हटल्याने ते कोसळणे शक्य नाही, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.  भाजपच्या ऑपरेशन लोटसबाबत काँग्रेसने केलेले आरोप रमेश जारकीहोळी यांनी फेटाळून लावले आहे. तसेच २०१९ मध्ये भाजपने काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला नव्हता, असेही जारकीहोळी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भाजपने कधीही 'ऑपरेशन लोटस'बाबत काही चर्चा केली नाही. फक्त शिवकुमार यांची ड्रामा कंपनीच याबाबत दावे करते, अशी टीका त्यांनी केली. विशेष म्हणजे जारकीहोळी हे यापूर्वी काँग्रेससोबत होते. चार वर्षांपूर्वी काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते.

 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारण