शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

हायवेवर सुसाट धावणाऱ्या गाड्यांसमोर 'ब्रेकर'! गडकरी म्हणाले, नवी स्‍पीड लिमिट ठरणार, लवकरच नवे नियम येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 18:54 IST

यावेळी खेद व्यक्त करत गडकरी म्हणाले, रस्ते अपघातांच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. येथे  दरवर्षी जवळपास पाच लाख अपघात होतात.

नवी दिल्ली - देशातील विविध महामार्गांवर वाहनांच्या नव्या वेगमर्यादेसंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारे आणि राज्य सरकारांना विश्वासात घेऊन दोन लेन आणि चार लेनसह विविध महामार्गांवरील नवीन वेगमर्यादा लवकरच निश्चित केली जाईल, असे गडकरींनी म्हटले आहे.

यावेळी खेद व्यक्त करत गडकरी म्हणाले, रस्ते अपघातांच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. येथे  दरवर्षी जवळपास पाच लाख अपघात होतात. या अपघातांमध्ये जेवढे लोक मृत्युमुखी पडतात तेवढे इतर कुठल्या साथीच्या आजारातही पडत नाहीत आणि दंगलींमध्येही मरत नाहीत. एवढेच नाही, तर असे अपघात कमी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच लोकांत जागृतीही निर्माण करत आहे. यासाठी प्रसिद्ध लोकांचीही मदत घेतली जात आहे, असेही गडकरी म्हणाले.

गडकरी म्हाणाले, सरकार नवे उच्च दर्जाचे रस्ते तयार करत आहे. यामुळे अनेक शहरांमधील अंतर कमी होईल. यावेळी, हे नवे रस्ते तयार झाल्यानंतर, दिल्ली ते चंदीगड हे अंतर कमी होऊन केवळ अडीच तासांवर येईल. तसेच, दिल्लीहून जयपूर, डेहराडून आणि हरिद्वारला केवळ दोन तासांतच पोहोचता येईल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाhighwayमहामार्ग