शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

गिरीराज सिंहांनी चक्क नाव बदललं? कारण वाचून म्हणाल, 'अरे देवा'... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 16:34 IST

जगविख्यात लेखक विल्यम शेक्सपिअरने म्हटलं होतं, नावात कायं आहे ? पण नावासाठी आणि नाव मोठं होण्यासाठीचं राजकारण आपण

पाटणा - केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी आपल्या नावात बदल केला आहे. आपल्या नावासमोर आपले गोत्र जोडणार असल्याची घोषणा गिरीराज सिंह यांनी केली होती. बिहारच्या नवादा मतदारसंघातील खासदार गिरीराज सिंह यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. आपण आपला देश वाचविण्यासाठी नाव बदलत आहोत, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.  

जगविख्यात लेखक विल्यम शेक्सपिअरने म्हटलं होतं, नावात कायं आहे ? पण नावासाठी आणि नाव मोठं होण्यासाठीचं राजकारण आपण नेहमीच पाहतो. आता, भाजप नेते खासदार गिरीराज सिंह यांनी आपल्या नावात बदल केला आहे. देश वाचविण्यासाठी सनातनला वाचविणे गरजेचे आहे. तर सनातनला वाचवायचा असल्यास आपण आपल्या ऋषी मुनींच्या मार्गावर चालायला हवं. त्यासाठी आपण आपल्या नावासमोर आपलं गोत्र जोडलं पाहिजे, असे सिंह यांनी म्हटले. तसेच, मी आजपासून माझे नाव ऋषी शांडिल्य यांच्या नावासोबत जोडत आहे. त्यामुळे आता, माझे नाव शांडिल्य गिरीराज सिंह असे आहे, असे ट्विट सिंह यांनी केलं आहे. दरम्यान, आपल्या वक्तव्यावरुन नेहमीच चर्चेत असलेल्या खासदार गिरीराज सिंह यांनी आता स्वत:च्या नावात बदल करुन लक्ष वेधले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गिरीराज सिंह यांनी 2047 साली पुन्हा एकदा भारताचे विभाजन होणार असल्याचे वक्तव्य केलं होतं. 

 

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहार