शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

गिरीराज सिंहांनी चक्क नाव बदललं? कारण वाचून म्हणाल, 'अरे देवा'... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 16:34 IST

जगविख्यात लेखक विल्यम शेक्सपिअरने म्हटलं होतं, नावात कायं आहे ? पण नावासाठी आणि नाव मोठं होण्यासाठीचं राजकारण आपण

पाटणा - केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी आपल्या नावात बदल केला आहे. आपल्या नावासमोर आपले गोत्र जोडणार असल्याची घोषणा गिरीराज सिंह यांनी केली होती. बिहारच्या नवादा मतदारसंघातील खासदार गिरीराज सिंह यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. आपण आपला देश वाचविण्यासाठी नाव बदलत आहोत, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.  

जगविख्यात लेखक विल्यम शेक्सपिअरने म्हटलं होतं, नावात कायं आहे ? पण नावासाठी आणि नाव मोठं होण्यासाठीचं राजकारण आपण नेहमीच पाहतो. आता, भाजप नेते खासदार गिरीराज सिंह यांनी आपल्या नावात बदल केला आहे. देश वाचविण्यासाठी सनातनला वाचविणे गरजेचे आहे. तर सनातनला वाचवायचा असल्यास आपण आपल्या ऋषी मुनींच्या मार्गावर चालायला हवं. त्यासाठी आपण आपल्या नावासमोर आपलं गोत्र जोडलं पाहिजे, असे सिंह यांनी म्हटले. तसेच, मी आजपासून माझे नाव ऋषी शांडिल्य यांच्या नावासोबत जोडत आहे. त्यामुळे आता, माझे नाव शांडिल्य गिरीराज सिंह असे आहे, असे ट्विट सिंह यांनी केलं आहे. दरम्यान, आपल्या वक्तव्यावरुन नेहमीच चर्चेत असलेल्या खासदार गिरीराज सिंह यांनी आता स्वत:च्या नावात बदल करुन लक्ष वेधले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गिरीराज सिंह यांनी 2047 साली पुन्हा एकदा भारताचे विभाजन होणार असल्याचे वक्तव्य केलं होतं. 

 

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहार