शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

"आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा"; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 22:27 IST

"काँग्रेस लवकरच इतिहासाच्या पुस्तकांपुरतीच शिल्लक राहील..."

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवरून राजकारण जबरदस्त तापताना दिसत आहे. भाजपने शनिवारी (३० नोव्हेंबर २०२४) ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केल्यावरून काँग्रेसला थेट आव्हान दिले आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींनी आधी राजीनामा द्यायला हवा. सर्वप्रथम राहुल गांधींनी राजीनामा द्यावा आणि आता बॅलेट पेपर परत आल्यानंतर आपण निवडणूक लढू, अशी घोषणा करायला हवी, असे भाजपने म्हटले आहे.

भाजप प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, जर काँग्रेस नेत्यांनी राजीनामा दिला, तर ते त्यांच्याकडून उपस्थित केल्या जात असलेल्या मुद्द्याला प्रतिबिंबित करेल. काँग्रेसचे आरोप पोकळ शब्दांशिवाय काहीही नाही. एवढेच नाही तर भाटिया यांनी काँग्रेसला या मुद्द्यावर न्यायालयात जाण्याचाही सल्ला दिला. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही वर्षांत, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शिता आणि इलेक्टोरल व्होटिंग मशीनच्या विश्वासार्हतेसंदर्भात अनेक वेळा क्लीन चिट दिली आहे.

काँग्रेस फक्त पुस्तकांपुरतीच शिल्लक राहील -भाटीया म्हणाले, “काँग्रेसचे मुख्यमंत्री, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी राजीनामा द्यावा कारण ते त्याच निवडणूक प्रक्रियेतून निवडून आले आहेत, ज्यावर विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत. प्रियांका गांधी वड्रा यांनी केरळच्या वायनाडमधून नवनिर्वाचित खासदार म्हणून शपथ घेतली, त्याच दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. हे "विडंबन" आहे. काँग्रेस लवकरच इतिहासाच्या पुस्तकांपुरतीच शिल्लक राहील."

टॅग्स :EVM Machineईव्हीएम मशीनcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपा