शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नाराज शेतकऱ्यांशी संवाद साधणार भाजप, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 07:31 IST

BJP : भाजप नेते शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवल्या जातील.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची किमत भाजपला उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत मोजावी लागू शकते. हे टाळण्यासाठी पक्षाने या आंदोलनाचा राजकीय प्रभाव समजून घेण्याचे काम त्याने सुरू केले आहे. तिन्ही कृषी कायदे, उसाची थकबाकी आणि शेतमालाला किमान हमी भाव याबद्दल पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांत बरीच नाराजी आहे. याचा प्रभाव पश्चिम उत्तर प्रदेशच्या १०४ पैकी ५३ जागांवर पडू शकतो. या जागा शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत सदस्याच्या निवडणुकीच्या निकालांनी ही बाब भाजपला दिसली. म्हणून भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशच्या विधानसभा जागांवर शेतकऱ्यासोबत खाट आणि ओट्यांवर बैठक घेण्याची योजना बनवली आहे. पक्ष सूत्रांनुसार मोठ्या चौपालच्या जागेवर लहान-लहान चौपाल लावले जातील.

शेतक-यांसोबत ही संवाद यात्रा मेरठ जिल्ह्यातील सिवालखास विधानसभा जागेवर सुरू होईल आणि नंतर पश्चिम उत्तर प्रदेशच्या सगळ्या विधानसभा जागांवर होईल. यात भाजप नेते शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवल्या जातील.

टॅग्स :BJPभाजपाFarmerशेतकरी