शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये भाजपाला मिळेनात तगडे उमेदवार; तिघांना तिकीट नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 02:26 IST

भाजपाला पंजाबात निवडणुकीपूर्वीच पानिपत होण्यासारख्या स्थितीचा सामना करावा लागत आहे. जिंकून येण्याजोगे उमेदवारच येथे भाजपाला मिळेनासे झाले आहेत.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : भाजपालापंजाबात निवडणुकीपूर्वीच पानिपत होण्यासारख्या स्थितीचा सामना करावा लागत आहे. जिंकून येण्याजोगे उमेदवारच येथे भाजपाला मिळेनासे झाले आहेत.पंजाबातील १३ लोकसभा मतदारसंघांपैकी अमृतसर, गुरदासपूर आणि होशियारपूर (एससी) या जागा भाजपा लढत आहे. अमृतसरमधून लढण्यास गृहनिर्माण व नगर विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नकार दिला आहे. भाजपाने सिनेअभिनेते धर्मेंद्र यांचे पुत्र सनी देओल यांना गळ घालण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांनीही नकार दिला आहे. धर्मेंद हे भाजपाचे बिकानेरचे माजी खासदार आहेत, तर त्यांच्या पत्नी हेमा मालिनी मथुराच्या भाजपा खासदार आहेत. खरे म्हणजे अमृतसरमधून भाजपाने सर्वांत आधी हेमा मालिनी यांनाच प्रस्ताव दिला होता. तथापि, आपण कृष्णभक्त असल्याने मथुरा-वृंदावनची जागा सोडू शकत नाही, असे कारण देऊन त्यांनी लढण्यास नकार दिला. त्यानंतर पक्षाने हरदीपसिंग पुरी यांना प्रस्ताव दिला. माजी आयएफएस अधिकारी असलेल्या पुरी यांना भाजपात प्रवेश दिल्यानंतर थेट मंत्री करण्यात आले होते. ते अमृतसरचेच आहेत. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी अरुण जेटली यांना निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. तथापि, जेटली पडलेच. गुरुदासपूरमध्येही भाजपाकडे उमेदवारांची वानवा आहे. येथे सध्या काँग्रेसचे सुनील जाखड खासदार आहेत. भाजपाने विनोद खन्ना यांचे पुत्र अभिनेते अक्षय खन्ना यांना ही जागा देऊ केली होती. तथापि, त्यांनी लढण्यास नकार दिला आहे.एकाचा रामराम, तिघांना तिकीट नाकारलेहरियाणातील सर्व दहा मतदारसंघात समस्यांचा डोंगर उभा असला तरी विरोधक चार गटांत विभागलेले असल्यामुळे भाजपा सर्व जागा जिंकण्याचा दावा करीत आहे. वास्तविक २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही पक्षाला राज्यात सातच जागा मिळाल्या होत्या. त्यातील एका खासदाराने भाजपाला सोडचिठ्ठी दिली असून, तिघांना भाजपानेच तिकीट नाकारले आहे.

टॅग्स :BJPभाजपाPunjabपंजाबLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक