शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

भाजपने निवडणुकीवर खर्च केले २७ हजार कोटी रुपये; एवढी रक्कम आली कोठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 03:54 IST

या अहवालात याचाही खुलासा करण्यात आला आहे की, लोकसभा निवडणुकीत जो एकूण खर्च झाला त्याची ४५ टक्के रक्कम एकट्या भाजपने आपल्या निवडणूक मोहिमेवर खर्च केली आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत ‘३०० पार’चा नारा देऊन जिंकलेल्या भाजपने निवडणुकीत २७ हजार कोटी रुपये पाण्यासारखे खर्च केले आहेत. ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’च्या ताज्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे.

या अहवालात याचाही खुलासा करण्यात आला आहे की, लोकसभा निवडणुकीत जो एकूण खर्च झाला त्याची ४५ टक्के रक्कम एकट्या भाजपने आपल्या निवडणूक मोहिमेवर खर्च केली आहे. या अहवालानुसार निवडणूकीचा एकूण खर्च ५५ हजार कोटी एवढा झाला आहे.भाजपने ४३७ जागांवर आपले उमेदवार उभे केले. तर, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ६२ कोटी रुपये खर्च केले. या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने विचारले आहे की, अखेर एवढी रक्कम आली कोठून? पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, २०१९ मध्ये निवडणुकी भाजपने जो खर्च केला त्यातून देशाच्या आरोग्य बजेटची ४३ टक्के भरपाई झाली असती. १० टक्के भरपाई संरक्षण बजेटची आणि ४५ टक्के मनरेगाची झाली असती. काँग्रेसने नमामि गंगेवर सवाल उपस्थित केले आहेत आणि म्हटले आहे की, मोदी सरकारने पाच वर्षात गंगा स्वच्छतेवर २४ हजार कोटी खर्च केले आहेत. पण, गंगा स्वच्छ झाली का?

प्रत्येक मतदारावर केला ७०० रुपये खर्चया सर्व्हे रिपोर्टमध्ये याचाही उल्लेख करण्यात आला आहे की, भाजपने प्रत्येक मतदारावर ७०० रुपये खर्च केले. म्हणजेच, प्रत्येक मतदारसंघात १०० कोटी एवढी रक्कम होते. काँग्रेसने असा दावा केला आहे की, देशातील १० ते १२ टक्के मतदारांनी हे स्वीकार केले आहे की, त्यांना भाजपकडून मत टाकण्यासाठी नगदी रक्कम देण्यात आली.निवडणूक आयोगावर सवाल उपस्थित करत अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे की, निवडणूक बॉण्डमध्ये पारदर्शकता आणली जावी. कारण, निवडणूक बॉण्डबाबत जी व्यवस्था करण्यात आली त्यावरून असे वाटते की, सत्तारूढ पक्षाला लाभ देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली.काँग्रेसने अशीही मागणी केली आहे की, तत्काळ राष्ट्रीय निवडणूक निधीची स्थापना करण्यात यावी. यात कोणीही व्यक्ती आपल्या इच्छेनुसार दान देऊ शकेल.

टॅग्स :BJPभाजपा