शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

भाजपने निवडणुकीवर खर्च केले २७ हजार कोटी रुपये; एवढी रक्कम आली कोठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 03:54 IST

या अहवालात याचाही खुलासा करण्यात आला आहे की, लोकसभा निवडणुकीत जो एकूण खर्च झाला त्याची ४५ टक्के रक्कम एकट्या भाजपने आपल्या निवडणूक मोहिमेवर खर्च केली आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत ‘३०० पार’चा नारा देऊन जिंकलेल्या भाजपने निवडणुकीत २७ हजार कोटी रुपये पाण्यासारखे खर्च केले आहेत. ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’च्या ताज्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे.

या अहवालात याचाही खुलासा करण्यात आला आहे की, लोकसभा निवडणुकीत जो एकूण खर्च झाला त्याची ४५ टक्के रक्कम एकट्या भाजपने आपल्या निवडणूक मोहिमेवर खर्च केली आहे. या अहवालानुसार निवडणूकीचा एकूण खर्च ५५ हजार कोटी एवढा झाला आहे.भाजपने ४३७ जागांवर आपले उमेदवार उभे केले. तर, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ६२ कोटी रुपये खर्च केले. या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने विचारले आहे की, अखेर एवढी रक्कम आली कोठून? पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, २०१९ मध्ये निवडणुकी भाजपने जो खर्च केला त्यातून देशाच्या आरोग्य बजेटची ४३ टक्के भरपाई झाली असती. १० टक्के भरपाई संरक्षण बजेटची आणि ४५ टक्के मनरेगाची झाली असती. काँग्रेसने नमामि गंगेवर सवाल उपस्थित केले आहेत आणि म्हटले आहे की, मोदी सरकारने पाच वर्षात गंगा स्वच्छतेवर २४ हजार कोटी खर्च केले आहेत. पण, गंगा स्वच्छ झाली का?

प्रत्येक मतदारावर केला ७०० रुपये खर्चया सर्व्हे रिपोर्टमध्ये याचाही उल्लेख करण्यात आला आहे की, भाजपने प्रत्येक मतदारावर ७०० रुपये खर्च केले. म्हणजेच, प्रत्येक मतदारसंघात १०० कोटी एवढी रक्कम होते. काँग्रेसने असा दावा केला आहे की, देशातील १० ते १२ टक्के मतदारांनी हे स्वीकार केले आहे की, त्यांना भाजपकडून मत टाकण्यासाठी नगदी रक्कम देण्यात आली.निवडणूक आयोगावर सवाल उपस्थित करत अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे की, निवडणूक बॉण्डमध्ये पारदर्शकता आणली जावी. कारण, निवडणूक बॉण्डबाबत जी व्यवस्था करण्यात आली त्यावरून असे वाटते की, सत्तारूढ पक्षाला लाभ देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली.काँग्रेसने अशीही मागणी केली आहे की, तत्काळ राष्ट्रीय निवडणूक निधीची स्थापना करण्यात यावी. यात कोणीही व्यक्ती आपल्या इच्छेनुसार दान देऊ शकेल.

टॅग्स :BJPभाजपा