शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

भाजपाने दिली जनतेला महागाईची भयंकर भेट, प्रियांका गांधी यांनी केली सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 06:38 IST

Priyanka Gandhi : ग्राहक खाद्यान्न मूल्य निर्देशांक १० टक्क्यांच्या वर गेला आहे. सप्टेंबर- ऑक्टोबरमधील आकडे सांगतात की, भाज्यांचे भाव २२.७१ टक्के वाढले आहेत व वाढत आहेत. 

-  शीलेश शर्मा

नवी दिल्ली : बिघडत चाललेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईच्या मुद्यावरून मोदी सरकारवर विरोधी पक्ष टीका करत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत रोजगारानंतर महागाई मोठा मुद्दा बनला आहे. महागाईच्या प्रश्नावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्ला करताना म्हटले की, ‘‘भाजपाकडून जनतेला दिवाळीची भेट : भयंकर महागाई. भाजपाची त्याच्या भांडवलदार मित्रांना दिवाळीची भेट : ६ विमानतळ, भांडवलदारांची सोबत, भांडवलदारांचा विकास” प्रियंका गांधी यांच्या ट्वीटसोबत नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट केले : “देशाच्या शेतकऱ्यांनी मागितली मंडई, पीएमनी दिली भयानक मंदी.’’या दोन्ही नेत्यांनी टीका भाज्या, फळे, डाळी आदी दैनंदिन गरजांच्या वस्तुंचे भाव वाढल्यानंतर केली आहे. बाजार भावाबद्दल बोलायचे तर बटाटे व कांदे किलोला ५० ते ९० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कृषी मंत्रालयाचे आकडे सांगतात की, २०१८-२०१९ मध्ये बटाटे कोल्ड स्टोरेज भांडारमध्ये २३८ लाख टनांपेक्षा जास्त होता तो २०२० मध्ये २१४ लाख टनांवर आला. हिच परिस्थिती डाळी आणि दुसऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तुंची आहे.भाजपाशी युती करण्यापेक्षा राजकारण संन्यास घेईन.

ग्राहक खाद्यान्न मूल्य निर्देशांक १० टक्क्यांच्या वर गेला आहे. सप्टेंबर- ऑक्टोबरमधील आकडे सांगतात की, भाज्यांचे भाव २२.७१ टक्के वाढले आहेत व वाढत आहेत. हीच परिस्थिती कमीअधिक डाळींची आहे. त्यांचे भाव १४ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या १० वर्षांत यंदा प्रथमच बटाट्याचे भाव ५० ते ६० रूपये किलो झाले आहेत. २०१९ मध्ये जो कांदा साधारण ४५ रुपये किलो होता तोच २०२० मध्ये ११० रुपये किलो विकला गेला. याचा अर्थ तो १४३ टक्के महाग झाला. आज उडिदाची डाळ १०६ रुपये किलो, तुरीची डाळ १०७ रुपये, मसूर डाळ ७८ रुपये किलो, मूग डाळ  १०३ रुपये किलो मिळत आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा