शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भाजपाने दिली जनतेला महागाईची भयंकर भेट, प्रियांका गांधी यांनी केली सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 06:38 IST

Priyanka Gandhi : ग्राहक खाद्यान्न मूल्य निर्देशांक १० टक्क्यांच्या वर गेला आहे. सप्टेंबर- ऑक्टोबरमधील आकडे सांगतात की, भाज्यांचे भाव २२.७१ टक्के वाढले आहेत व वाढत आहेत. 

-  शीलेश शर्मा

नवी दिल्ली : बिघडत चाललेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईच्या मुद्यावरून मोदी सरकारवर विरोधी पक्ष टीका करत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत रोजगारानंतर महागाई मोठा मुद्दा बनला आहे. महागाईच्या प्रश्नावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्ला करताना म्हटले की, ‘‘भाजपाकडून जनतेला दिवाळीची भेट : भयंकर महागाई. भाजपाची त्याच्या भांडवलदार मित्रांना दिवाळीची भेट : ६ विमानतळ, भांडवलदारांची सोबत, भांडवलदारांचा विकास” प्रियंका गांधी यांच्या ट्वीटसोबत नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट केले : “देशाच्या शेतकऱ्यांनी मागितली मंडई, पीएमनी दिली भयानक मंदी.’’या दोन्ही नेत्यांनी टीका भाज्या, फळे, डाळी आदी दैनंदिन गरजांच्या वस्तुंचे भाव वाढल्यानंतर केली आहे. बाजार भावाबद्दल बोलायचे तर बटाटे व कांदे किलोला ५० ते ९० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कृषी मंत्रालयाचे आकडे सांगतात की, २०१८-२०१९ मध्ये बटाटे कोल्ड स्टोरेज भांडारमध्ये २३८ लाख टनांपेक्षा जास्त होता तो २०२० मध्ये २१४ लाख टनांवर आला. हिच परिस्थिती डाळी आणि दुसऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तुंची आहे.भाजपाशी युती करण्यापेक्षा राजकारण संन्यास घेईन.

ग्राहक खाद्यान्न मूल्य निर्देशांक १० टक्क्यांच्या वर गेला आहे. सप्टेंबर- ऑक्टोबरमधील आकडे सांगतात की, भाज्यांचे भाव २२.७१ टक्के वाढले आहेत व वाढत आहेत. हीच परिस्थिती कमीअधिक डाळींची आहे. त्यांचे भाव १४ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या १० वर्षांत यंदा प्रथमच बटाट्याचे भाव ५० ते ६० रूपये किलो झाले आहेत. २०१९ मध्ये जो कांदा साधारण ४५ रुपये किलो होता तोच २०२० मध्ये ११० रुपये किलो विकला गेला. याचा अर्थ तो १४३ टक्के महाग झाला. आज उडिदाची डाळ १०६ रुपये किलो, तुरीची डाळ १०७ रुपये, मसूर डाळ ७८ रुपये किलो, मूग डाळ  १०३ रुपये किलो मिळत आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा