शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

'त्या'वेळी भाजपाने माझ्या हत्येचा कट आखला होता, मायावतींचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 11:48 IST

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी सोमवारी मेरठ येथे बोलताना भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

मेरठ, दि. 19 - बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी सोमवारी मेरठ येथे बोलताना भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. सहारनपूरमध्ये हिंसा भाजपाने घडवली आणि या हिंसेमध्ये माझ्या ह्त्येचा कट आखला होता असा  खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपाने इव्हिएममध्ये गडबड करून निवडणुका जिंकल्याच्या आरोपाचा पुनर्उच्चार केला.  नोटबंदी आणि जीएसटीवरूनही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

'महाराणा प्रताप जयंतीच्या वेळी हत्येचा कट आखला होता. या कार्यक्रमात फुलन देवी यांचा मारेकरी शेर सिंह राणा हा देखील होता. दलितांवर होत असलेल्या अत्याचारामुळे मायावती सहारनपूरमध्ये येतीलच त्यावेळी हिंसेदरम्यान हत्या करायची असा कट होता. पण त्यांच्या कटाबाबत आधीच माहिती मिळाली आणि त्यांचा कट उधळला' असं मायावती म्हणाल्या. दलितांवरील अत्याचाराबाबत बोलू न दिल्याने नाराज झालेल्या मायावतींनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी गोरक्षेच्या नावाखाली मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप केला. तसंच भाजपाच्या सरकारमध्ये दलितांवर अत्याचार वाढत आहेत आणि आरक्षण संपवण्याचा कट रचण्याचाही आरोप केला. 

टॅग्स :BJPभाजपाGovernmentसरकार