शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

झारखंडमधील भाजपचा पराभव नितीश कुमार यांना सुखावणारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 12:28 IST

झारखंडमधील पराभवानंतर भाजपने आपल्या मागण्या मान्य कराव्या, अशी इच्छा नितीश यांची आहे.

नवी दिल्ली - झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. मात्र भाजपच्या या पराभवामुळे बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचे मित्र असलेले नितीश कुमार आनंदी होणार असल्याचे चित्र आहे. बिहारमध्ये सत्तेत असूनही नितीश यांच्यासाठी भाजपचा झारखंडमधील पराभव सुखावणारा आहे. 

झारखंडमधील पराभवामुळे यापुढे भाजप आपल्या मित्रपक्षांसोबत सामोचराने घेईल, असं त्यांना वाटत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांना योग्य तो सन्मान भाजपकडून देण्यात आला नाही. भाजपला एकट्याच्या बळावर देशात बहुमत मिळाल्याने हे झाल्याचा मतप्रवाह आहे. त्यावेळी नितीश यांनी केंद्रात महत्त्वाचे मंत्रीपद मागितले होते. त्यांची ही मागणी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुडकावून लावली होती. तसेच पटना येथील विश्वविद्यालयाला केंद्रीय विश्वविद्यालय बनविण्याची नितीश यांची मागणी फेटाळून लावली होती. 

दरम्यान झारखंडमधील पराभवानंतर भाजपने आपल्या मागण्या मान्य कराव्या, अशी इच्छा नितीश यांची आहे. झारखंडमध्ये भाजपचा पराभव होण्याचे अनेक कारणं आहेत. पाच वर्षांपूर्वी भाजपकडून झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी गैरआदिवासी असलेले रघुबर दास यांना बसविण्यात आले होते. त्यावेळी विरोधात असलेल्या नितीश यांनी भाजपच्या या निर्णयाला विरोध केला होता. तसेच आदिवासींच्या राज्यात हा आदिवासींवर अन्याय असल्याचे म्हटले होते.