शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

काठावर असलेल्या ‘त्या’ ३० जागांवर भाजप- काँग्रेस देत आहे विशेष लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 8:23 AM

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०१३ मध्ये भाजप आणि काँग्रेसला अवघ्या २५०० मतांच्या फरकाने ३० जागा

गजानन चोपडेजबलपूर : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०१३ मध्ये भाजप आणि काँग्रेसला अवघ्या २५०० मतांच्या फरकाने ३० जागा गमवाव्या लागल्या होत्या. यंदा त्यांनी याच ३0 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. सागर जिल्ह्यातील सुरखी मतदारसंघात २०१३ साली भाजपच्या उमेदवार पारुल साहू यांनी काँग्रेसचा केवळ १४१ मतांनी विजय मिळवला होता. यंदा विजयाची कुठलीही संधी सोडायची नाही, अशी व्यूहरचना काँग्रेसने आखली आहे.

कटनी जिल्ह्यात विजयराघवगड येथून भाजपच्या पद्मा शुक्ला यांचा अवघ्या ९९२ मतांनी पराभव करणारे काँग्रेसचे संजय पाठक भाजपावासी होताच त्यांना मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले होते. यंदाही तेच रिंगणात आहेत. राज्यातील सुमारे ३० जागांवर असेच निसटते विजय मिळाले होते. या जागांसाठी दोन्ही पक्ष तयारीला लागले आहेत.एकूण जागा- २३०२०१३ ची स्थिती

भाजप - 165   

काँग्रेस - 58

बसपा - 04

इतर  - 03

गेल्यावेळी भाजपाने या राज्यात मोठे यश मिळवले होते. आता मात्र विविध मुद्द्यांवर सरकारला विरोध होताना दिसत आहे.सर्वाधिक उमेदवार रिवा जिल्ह्यातविधानसभेच्या २३० जागांसाठी २९३२ उमेदवार रिंगणात आहेत. अद्याप बहुतांश बंडखोर मैदानात असल्याने भाजपची अडचण कायम आहे. सर्वाधिक १५८ उमेदवार रिवा जिल्ह्यात असून अलिराजपूर जिल्ह्यात सर्वात कमी १३ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. 

 

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूक