शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कर्नाटकातच हनुमानाचे जन्मस्थळ; निर्मला सीतारामन यांचा मतदानावेळी दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 11:19 IST

कर्नाटकची निवडणूक बजरंगबली भोवतीच फिरतेय, मोदींनी देखील १९ पैकी १२ सभांमध्ये केला उल्लेख...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची धामधूम आता संपली आहे. आज मतदान सुरु झाले आहे. वेगवेगळ्या संस्थांनी वर्तविलेले अंदाज काँग्रेसला बहुमत मिळण्याचे आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदल्या दिवशीच कर्नाटकच्या जनतेला उद्देशून पत्र लिहिले आहे. यात भाजपाने कर्नाटकसाठी काय केले ते नमूद केले आहे. असे असताना आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजरंग दलावर काँग्रेसच्या आश्वासनावर वक्तव्य केले आहे. 

कर्नाटकात २२४ जागांवर 2614 उमेदवार उभे आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत 8.26% मतदान झाले होते. सेलिब्रिटी, नेते देखील मतदानासाठी आले होते. अर्थमंत्री निर्मला या देखील बंगळुरुच्या विजयनरातील मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी आम्ही नेहमी हनुमानाची पुजा करतो. हनुमान चालिसा वाचतो. काँग्रेस निवडणुकीवेळीच हनुमानाची भक्त होऊन जाते. कर्नाटकात हनुमानाचे जन्मस्थळ आहे. त्याच राज्यात बजरंग दलावर बंदी आणण्याची घोषणा करत आहेत. मूर्खपणाचे यापेक्षा मोठे उदाहरण असू शकत नाही, असे सीतारामन यांनी म्हटले आहे. 

कर्नाटकात कोणी किती सभा घेतल्या...राज्यात 5.31 कोटी मतदार आणि 2615 उमेदवार आहेत. भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातच लढत आहे. 13 मे रोजी निकाल लागणार आहे. यावेळी भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाच्या बड्या नेत्यांनी 450 हून अधिक सभा घेतल्या. तसेच 100 हून अधिक रोड शो केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस कर्नाटकात राहिले. तर राहुल, प्रियांका आणि सोनिया यांनी 31 हून अधिक सभा घेतल्या.

 

निवडणूक प्रचारात काँग्रेसने भाजप सरकारच्या भ्रष्टाचार आणि कमिशनखोरीवर लक्ष केंद्रित केले. तर भाजपने बजरंगबली, बजरंग दल, दहशतवाद हा मुद्दा बनवला. मोदींनी 19 पैकी 12 सभांमध्ये हनुमानाचा उल्लेख केला.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनKarnatak Politicsकर्नाटक राजकारण