शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

Eucalyptus Farming: या झाडांच्या लागवडीतून होऊ शकते कोट्यवधींची कमाई, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 13:44 IST

Eucalyptus Farming: भारतामध्ये हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार, केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये निलगिरीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या झाडांचा वापर हा फर्निचरपासून पार्टिकल बोर्ड आणि इमारती तयार करण्यासाठी केला जातो.

नवी दिल्ली - शेती फायद्याची करण्यासाठी गेल्या काही काळात विविध मार्ग अवलंबले जात आहेत. त्यातून शेतीत नवनवे प्रयोग केले जात आहेत. अशाच निलगिरीच्या झाडांची शेती. भारतामध्ये हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार, केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये निलगिरीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या झाडांचा वापर हा फर्निचरपासून पार्टिकल बोर्ड आणि इमारती तयार करण्यासाठी केला जातो.

या झाडांची लागवड कुठल्याही प्रकारच्या जमिनीत करता येते. पण ६.५ ते ७.५ च्या दरम्यान पी.एच. असलेल्या जमिनीत या झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते. या झाडांदरम्यान, कमी काळाता अधिक नफा देणाऱ्या इतर झाडांची लागवडही करता येते. या झाडांदरम्यान, तुम्ही हळद, आले आणि लसुणीसारख्या पिकांची लागवड करता येऊ शकते.

या झाडांच्या लागवडीमुळे पाणी पातळी खाली जात असल्याने या झाडांच्या लागवडीला सरकारकडून प्रोत्साहित केले जात नाही. मात्र शेतकरी वैयक्तिक पातळीवर या झाडांची लागवड करू शकतात. या झाडांची एक एकरमध्ये लागवड केल्यास दहा वर्षांत एक कोटीपर्यंत नफा होऊ शकतो.

निलगिरीच्या झाडांची पूर्ण वाढ होण्यासाठी  १० ते १२ वर्षे लागतात. या लागवडीसाठी खर्चही कमी येतो. झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर एका झाडाचं वजन हे ४०० किलोच्या आसपास असते. एक  हेक्टरमध्ये एक ते दीड हजार झाडांची लागवड होऊ शकते.  पूर्ण वाढ झालेल्या झाडांच्या विक्रीतून ७० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.  

टॅग्स :agricultureशेतीMONEYपैसाbusinessव्यवसाय