शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

Eucalyptus Farming: या झाडांच्या लागवडीतून होऊ शकते कोट्यवधींची कमाई, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 13:44 IST

Eucalyptus Farming: भारतामध्ये हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार, केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये निलगिरीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या झाडांचा वापर हा फर्निचरपासून पार्टिकल बोर्ड आणि इमारती तयार करण्यासाठी केला जातो.

नवी दिल्ली - शेती फायद्याची करण्यासाठी गेल्या काही काळात विविध मार्ग अवलंबले जात आहेत. त्यातून शेतीत नवनवे प्रयोग केले जात आहेत. अशाच निलगिरीच्या झाडांची शेती. भारतामध्ये हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार, केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये निलगिरीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या झाडांचा वापर हा फर्निचरपासून पार्टिकल बोर्ड आणि इमारती तयार करण्यासाठी केला जातो.

या झाडांची लागवड कुठल्याही प्रकारच्या जमिनीत करता येते. पण ६.५ ते ७.५ च्या दरम्यान पी.एच. असलेल्या जमिनीत या झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते. या झाडांदरम्यान, कमी काळाता अधिक नफा देणाऱ्या इतर झाडांची लागवडही करता येते. या झाडांदरम्यान, तुम्ही हळद, आले आणि लसुणीसारख्या पिकांची लागवड करता येऊ शकते.

या झाडांच्या लागवडीमुळे पाणी पातळी खाली जात असल्याने या झाडांच्या लागवडीला सरकारकडून प्रोत्साहित केले जात नाही. मात्र शेतकरी वैयक्तिक पातळीवर या झाडांची लागवड करू शकतात. या झाडांची एक एकरमध्ये लागवड केल्यास दहा वर्षांत एक कोटीपर्यंत नफा होऊ शकतो.

निलगिरीच्या झाडांची पूर्ण वाढ होण्यासाठी  १० ते १२ वर्षे लागतात. या लागवडीसाठी खर्चही कमी येतो. झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर एका झाडाचं वजन हे ४०० किलोच्या आसपास असते. एक  हेक्टरमध्ये एक ते दीड हजार झाडांची लागवड होऊ शकते.  पूर्ण वाढ झालेल्या झाडांच्या विक्रीतून ७० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.  

टॅग्स :agricultureशेतीMONEYपैसाbusinessव्यवसाय