शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

५ महिन्यांच्या चिमुरडीच्या बापाची व्यथा, बाईक टॅक्सीवरील बंदीनंतर जगायचं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 15:11 IST

कारवाईनंतर बाईक टॅक्सी चालवणं अतिशय कठीण झाल्याचं मत एका चालकाकडून व्यक्त करण्यात आलं.

देशात काही ठिकाणी बाईक टॅक्सीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, याचा मोठा फटका चालकांनाही झाला आहे. असाच फटता दिल्लीतील बाईक टॅक्सी चालक आनंद राय यांनाही झाला. दिल्ली सरकारच्या कारवाईनंतर उत्तर प्रदेशातील आनंद राय हे आपल्या घरी परतले. बाईक टॅक्सी कंपन्यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ते पुन्हा दिल्लीत परतण्यावर विचार करत होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं त्यांना पुनर्विचार करण्यास प्रवृत्त केलंय. सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.  

दिल्ली सरकारनं केलेल्या कारवाईनंतर मी आझमगढला आलो. परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मी पुन्हा दिल्लीला येण्याच्या विचारात होतो. परंतु ही वाईट बातमी आहे. मी काही दागिने गहाण ठेवून दुचाकी खरेदी केली होती. परंतु सद्यस्थितीत मला नाईलाजानं चारचाकी खरेदी करून त्याचा व्यावसायिक वापर करण्याचा विचार करावा लागेल. नवभारत टाईम्सनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

आपल्याला पाच महिन्यांची मुलगी आहे. दिल्लीत आता कोणतंही काम नाही, त्यामुळे आपण इकडेच राहणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या अडीच वर्षांत बाईक टॅक्सीच्या माध्यमातून चांगली कमाई करत होतो. आता जर त्यांनी पुन्हा यावर निर्बंध घातले तर ग्राहक आणि आम्हाला नुकसान होतो. माझी पत्नी आणि अन्य कुटुंबीय गावीच राहतात आणि मी त्यांना पैसे पाठवतो. परंतु आता उत्पन्नाचा स्त्रोत कमी झाला तर मी पुन्हा घरी जाईन आणि दुसरं काही करेन, असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :delhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय