शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बिहारच्या राजकारणात ४ जूननंतर उलथापालथ होणार; नितीशकुमार पुन्हा मोठा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:38 IST

तेजस्वी यादव यांनी केलाय दावा; पक्षाला वाचविण्याचा प्रयत्न

एसपी सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: ४ जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बिहारच्या राजकारणात ४ जूननंतर पुन्हा मोठी उलथापालथ होऊ शकते. आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी ते हा निर्णय घेणार आहेत, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. जेव्हा आरक्षण लागू झाले तेव्हा हे लोक शिवीगाळ करायचे. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, म्हणूनच भाजपला संविधानाचा तिरस्कार आहे, असे ते म्हणाले.

लेकीसाठी लालू यादव उतरले प्रचारात

सातव्या टप्प्यात बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा जागेसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. अशा स्थितीत राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासाठी पाटलीपुत्र ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे. येथे लालू यादव यांनी त्यांची मोठी मुलगी मीसा भारती यांना उमेदवारी दिली आहे. मीसा भारती यांचा विजय निश्चित करण्यासाठी लालू यादव यांनी स्वतः प्रचाराला सुरुवात केली आहे. लालू यादव मंगळवारी मीसा यांच्यासाठी मते मागण्यासाठी बाहेर पडले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठे भाकीत केले.

४ जून रोजी इंडियाचे सरकार येणार

नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद जाणे निश्चित असल्याचे लालू यादव म्हणाले. ते म्हणाले की, देशात ४ जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. आम्ही अवतार आहोत, असे मोदी सांगत आहेत, पण ४ जून रोजी निकालानंतर नेमके काय ते कळेल.

दरम्यान, निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडलेले लालू यादव आज मुस्लीम समाजाची सर्वांत मोठी इमारत शरिया येथे पोहोचले. यावेळी खानकाहमध्ये लालू यादव आणि पीर साहेब यांच्यात दीर्घ संवाद झाला. दोघांमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही.

 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादव