शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

Bihar Politics : आजकाल प्रचार फक्त दिल्लीतील लोकांचाच, आम्हाला जनतेनं मुख्यमंत्री बनवलं; नितिश कुमारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 18:24 IST

नितीश म्हणाले, केवळ दिल्लीतील केंद्र सरकारचीच चर्चा होते. सोशल मिडियापासून ते टीव्हीपर्यंत त्यांचाच प्रचार सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी दिल्लीवाल्यांचाच कब्जा आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेनंतर सभागृहाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार हल्ला चढवला. नितीश म्हणाले, केवळ दिल्लीतील केंद्र सरकारचीच चर्चा होते. सोशल मिडियापासून ते टीव्हीपर्यंत त्यांचाच प्रचार सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी दिल्लीवाल्यांचाच कब्जा आहे. एवढेच नाही, तर, आम्हाला कुणी दुसऱ्याने नव्हे, तर जनतेने मुख्यमंत्री बनवले आहे, असेही नितीश यावेळी म्हणाले.

आणखी काय म्हणाले नितीश? - नीतीश म्हणाले, विश्वासदर्शक ठरावावर बरीच चर्चा झाली. सर्वांनीच आपापले म्हणणे मांडले. आम्हाला कुणावरही हरकत नाही. आधी चार पक्षांचे सरकार होते. एक पक्षाला तर स्वतःत विलीन करून घेतले. आम्ही तर काम करत होतो, तर मग काय होत होते. आपल्या संदर्भात आमची कुठलीही तक्रार नाही. आम्ही आपल्याला काहीही म्हणत नाही.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या भाषणादरम्यान पाटणा युनिव्हर्सिटीला सेंट्रल व्हिव्हि बनविण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाव न घेता, अरसीपी सिंह यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले, आम्ही ज्याला वर नेले, त्याला आपल्यात सामील करून काय केले. आमच्या पक्षातील लोक म्हणत होते, की सर्व गडबड झाली. विधानसभा निवडणुकीत काय केले, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक जुन्या नेत्यांना हटविले. आजकल प्रचार फक्त दिल्लीतील लोकांचाच होतो, असेही नितीश यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणBJPभाजपा