शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

Bihar Politics : आजकाल प्रचार फक्त दिल्लीतील लोकांचाच, आम्हाला जनतेनं मुख्यमंत्री बनवलं; नितिश कुमारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 18:24 IST

नितीश म्हणाले, केवळ दिल्लीतील केंद्र सरकारचीच चर्चा होते. सोशल मिडियापासून ते टीव्हीपर्यंत त्यांचाच प्रचार सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी दिल्लीवाल्यांचाच कब्जा आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेनंतर सभागृहाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार हल्ला चढवला. नितीश म्हणाले, केवळ दिल्लीतील केंद्र सरकारचीच चर्चा होते. सोशल मिडियापासून ते टीव्हीपर्यंत त्यांचाच प्रचार सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी दिल्लीवाल्यांचाच कब्जा आहे. एवढेच नाही, तर, आम्हाला कुणी दुसऱ्याने नव्हे, तर जनतेने मुख्यमंत्री बनवले आहे, असेही नितीश यावेळी म्हणाले.

आणखी काय म्हणाले नितीश? - नीतीश म्हणाले, विश्वासदर्शक ठरावावर बरीच चर्चा झाली. सर्वांनीच आपापले म्हणणे मांडले. आम्हाला कुणावरही हरकत नाही. आधी चार पक्षांचे सरकार होते. एक पक्षाला तर स्वतःत विलीन करून घेतले. आम्ही तर काम करत होतो, तर मग काय होत होते. आपल्या संदर्भात आमची कुठलीही तक्रार नाही. आम्ही आपल्याला काहीही म्हणत नाही.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या भाषणादरम्यान पाटणा युनिव्हर्सिटीला सेंट्रल व्हिव्हि बनविण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाव न घेता, अरसीपी सिंह यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले, आम्ही ज्याला वर नेले, त्याला आपल्यात सामील करून काय केले. आमच्या पक्षातील लोक म्हणत होते, की सर्व गडबड झाली. विधानसभा निवडणुकीत काय केले, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक जुन्या नेत्यांना हटविले. आजकल प्रचार फक्त दिल्लीतील लोकांचाच होतो, असेही नितीश यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणBJPभाजपा