शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

bihar Politics: नितीश कुमारांच्या जेडीयूचे काही आमदार नाराज, शपथविधीला दांडी, महाआघाडी चिंतेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 22:25 IST

Nitish Kumar: बिहारमध्ये कॅबिनेटचा विस्तार झाला आहे. मात्र नितीश कुमार यांच्या कॅबिनेटच्या विस्तारासोबत काही आमदार नाराज असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. नितीश कुमार यांच्या जेडीयूचे पाच आमदार मंगळवारी झालेल्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले.

पाटणा - बिहारमध्ये कॅबिनेटचा विस्तार झाला आहे. मात्र नितीश कुमार यांच्या कॅबिनेटच्या विस्तारासोबत काही आमदार नाराज असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. नितीश कुमार यांच्या जेडीयूचे पाच आमदार मंगळवारी झालेल्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले. हे आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नितीश कुमार हे २४ ऑगस्ट रोजी बहुमत सिद्ध करणार आहेत. मात्र तत्पूर्वीच काही आमदार नाराज असल्याने ते चांगले संकेत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

बिहारमध्ये मंगळवारी कॅबिनेटचा विस्तार झाला आहे. यामध्ये महाआघाडीच्या एकूण ३१ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. कॅबिनेटमध्ये सर्वाधिक १६ मंत्रिपदे आरजेडीकडे गेली आहेत. तर जेडीयूच्या ११ जणांना मंत्रि बनवण्यात आले आहे. त्याशिवाय काँग्रेसचे २, हमच्या एक आणि एका अपक्ष आमदाराला मंत्रिपद देण्यात आले आहे.

दरम्यान, जेडीचूचे डॉक्रर संजीव (परबत्ता विधानसभा मतदारसंघ), पंकज कुमार मिश्रा (रुन्नीसैदपूर), सुदर्शन (बरबीघा), राजकुमार सिंह (मटिहानी) आणि शालिनी सिंह हे आमदार आजच्या शपथविधीला अनुपस्थित होते.

यामधील रायकुमार सिंह हे २०२० च्या विधानसभा निवडणुकीत लोकजनशक्ती पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. मात्र नंतर ते जेडीयूमध्ये गेले होते. सध्या या आमदारांची नाराजी उघडपणे समोर आलेली नाही. शपथविधीबाबत शालिनी सिंह यांना विचारले असता त्यांनी सासूच्या उपचारांसाठी दिल्लीत असल्याचे सांगितले.  

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमार