शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

टेकऑफपूर्वी विमानात तांत्रिक बिघाड, पायलटच्या समयसूचकतेमुळे वाचले 170 प्रवाशांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 15:55 IST

बिहारची राजधानी पाटणा येथील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला आहे.

पाटणा:बिहारची राजधानी पाटणा येथील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. 170 प्रवाशांना घेऊन पाटणा ते बंगळुरुला उड्डाण करणाऱ्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. पार्किंग बे वरुन रनवेवर विमान नेत असताना तांत्रिक बिघाड वैमानिकाच्या लक्षात आला आणि मोठी दुर्घटना टळली.

नेमके काय झाले?मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी गो एअरचे विमान क्रमांक G8 874 पाटणा विमानतळावरुन बंगळुरुसाठी 12.35 वाजता टेक ऑफ करणार होते. टेक ऑफ करण्यासाठी वैमानिकाने विमान पार्किंग बेवरुन धावपट्टीवर नेले. यादरम्यान, विमानातील खराबी वैमानिकाला समजली. पायलटने ताबडतोब विमान नियंत्रणाला कळवले आणि नंतर पार्किंग बेमध्ये आणून उभे केले.

विमानातील दोष दुरुस्त केलाविमानात खराबी असल्याची माहिती ऐकून प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. त्याचवेळी विमानतळावर तैनात असलेल्या अभियंत्यांच्या पथकाने हा दोष तातडीने दुरुस्त केला. त्यानंतर हे विमान दुपारी 1.20 वाजता बंगळुरुसाठी रवाना झाले. मात्र, विमान कंपनी याला किरकोळ दोष म्हणत आहे.

यापूर्वीही घडली अशाप्रकारची घटनायापूर्वीच पाटणा विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानाने धावपट्टीवरील टच पॉइंटला ओव्हरटेक केले होते. वेग जास्त असल्याने त्याचे चाक जिथे उतरायचे होते, त्या धावपट्टीच्या दीड मीटर पुढे उतरले. त्यावेळी वैमानिकाने समजूतदारपणा दाखवत तात्काळ हेवी ब्रेक लावून वेग कमी केला आणि विमानाचा तोल सांभाळला. जोरदार ब्रेक लागल्याने विमानात बसलेल्या प्रवाशाला जोरदार धक्का बसला, मात्र त्यानंतर सर्व काही सुरळीत झाल्यावर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

टॅग्स :Biharबिहारpatna-sahib-pcपटना साहिबairplaneविमान