शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 20:55 IST

राजद नेते तेजस्वी यादव यांचा पलटवार, योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट निशाणा...!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान “टप्पू-पप्पू-अप्पू” असे विधान केले होते. हे विधान त्यांनी तेजस्वी यादव, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना उद्देशून केले होते. यावर आता राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पलटवार केला आहे. त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

तेजस्वी यांना विचारण्यात आले की, मुख्यमंत्री योगी आपल्याला टप्पू म्हणतात, राहुल गांधींना पप्पू आणि अखिलेश यादव यांना अप्पू म्हणतात. अखिलेश यादवही पलटवार करत, पंतप्रधानांना गप्पू आणणि भाजपच्या इतर नेत्यांना चंपू म्हणत आहेत? यासंदर्भात एबीपी न्यूजसोबत बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, “योगी आदित्यनाथ हे असे मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम स्वतःवरील गंभीर गुन्हे मागे घेण्याचे काम केले. आपण सर्वांनी भाषेचे भान ठेवायला हे. राज्याचे मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान अशी भाषा वापरत असतील तर, त्यांचे काय विचार आहेत हे आपण समजू शकता.”

तेजस्वी पुढे म्हणाले, "भाजपचे लोक ज्या पद्धतीची भाषा वापरतात, अत्यंत वाइट वाटते. असे लोक लोकप्रतिनिधी आहे. संवेधानिक पदावर आहेत. आम्ही अशा भाषेचे समर्थन करत नाही."

लालू प्रसाद यादव यांच्यासंदर्भात बोलताना तेजस्वी म्हणाले, "लालू यादव यांनी, जी भाकरी अनेक शतकांपासून जळत होती, ती केवळ पलटली. त्यांनी दलितांना खुर्चीवर बसवले, याचा यांना त्रास होत आहे.”

तेजस्वींनी पुढे सांगितले की, “लालूजींच्या काळात बीपीएससीमार्फत शिक्षक भरती झाली. आमच्या सरकारनेही तेच पारदर्शक पद्धतीने केले.” केंद्रावर टीका करताना ते म्हणाले, बिहार-झारखंड विभाजनानंतर राज्याचे उद्योग आणि खनिज संपत्तीही झारखंडकडे गेली. अटल बिहारी वाजपेयी सरकारने ज्या ‘स्पेशल पॅकेज’चे आश्वासन दिले होते, ते आजवर मिळाले नाही." 

English
हिंदी सारांश
Web Title : Tejashwi Yadav Retaliates Against Yogi Adityanath's 'Tappu-Pappu-Appu' Remark

Web Summary : Tejashwi Yadav slams Yogi Adityanath for his derogatory remarks aimed at opposition leaders. He criticized Adityanath for dropping serious charges against himself upon assuming power. Yadav defended Lalu Prasad Yadav's legacy of empowering marginalized communities and criticized the central government's unfulfilled promises to Bihar.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाBiharबिहारPoliticsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथRahul Gandhiराहुल गांधी