शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 22:02 IST

“भारतीय सेनेवर देशाच्या केवळ 10 टक्के लोकसंख्येचे नियंत्रण आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते बिहारच्या कुटुम्बा येथे प्रचारसभेत बोलत होते. राहुल यांच्या या विधानावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत, ते “भारतीय सेन्य विरोधी” असल्याचे म्हटले आहे.

बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण जबरदस्त तापले आहे. मैदानात असलेले सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आज, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी थेट भारतीय सेन्यासंदर्भातच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “भारतीय सेनेवर देशाच्या केवळ 10 टक्के लोकसंख्येचे नियंत्रण आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते बिहारच्या कुटुम्बा येथे प्रचारसभेत बोलत होते. राहुल यांच्या या विधानावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत, ते “भारतीय सेन्य विरोधी” असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी म्हणाले, “देशातील 90 टक्के जनता दलित, महादलित, मागास, अतिमागास आणि अल्पसंख्याक समाजातील आहे. पण 500 मोठ्या कंपन्या निवडा, तुम्हाला त्या कंपन्यांत या घटकांतील प्रतिनिधी सापडणार नाही. तेथे सर्व मोठ्या पदांवर, नोकऱ्यांवर आणि अगदी सैन्यातही त्याच 10 टक्के लोकसंख्या असलेल्या लोकांचे वर्चस्व आहे. आपल्याला उर्वरित 90 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व कुटेही आढळणार नाही.

मुख्यमंत्री नीतीश कुमारांवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले, “बिहारमधील लोक आज देशभरात मजुरी करत आहेत. इमारती, रस्ते, कारखाने तेच बांधतात. नीतीश कुमारांनी बिहारमधून रोजगारच संपवला आहे. मोदी-शहा रिमोटने नीतीश कुमारांचा ‘चॅनल’ बदलतात.”

राहुल गांधींच्या या विधानानंतर, भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी 'एक्स'वरून पलटवार केला आहे. त्यांनी लिहिले, “राहुल गांधी आता आपल्या सशस्त्र दलांनाही जातीच्या आधारे विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय भूदल, नौदल आणि हवाईदल, धर्म, जात, पंथ अथवा वर्गावर नव्हे, तर राष्ट्रप्रथम या तत्वावर उभी आहे. राहुल गांधी  आपल्या शूर सैन्याचा द्वेश करतात. ते भारतीय सेन्य विरोधी आहेत."

दरम्यान, राहुल गांधी यांनी आरोप केला की, “भाजपाने नीतीश कुमार यांना कॅप्चर केले आहे आणि आता बिहारमध्ये नीतीश सरकार बनणार नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi's Army Control Statement Sparks Controversy Before Bihar Elections

Web Summary : Rahul Gandhi's claim that 10% control Indian Army ignited controversy in Bihar. BJP criticized his statement as divisive and anti-army. Gandhi also attacked Nitish Kumar, alleging BJP controls him and Bihar lacks jobs.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५