शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

Bihar Assembly Election Results: सीमांचलमध्ये ओवेसी फॅक्टरनं बदललं महाआघाडीचं गणित; बिहारमध्ये 'Non-बिहारी पार्टी'ची एन्ट्री!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 10, 2020 16:09 IST

येत असलेल्या निवडणूक निकालांचा विचार करता, येथे केवळ एनडीए आणि महाआघाडी यांच्यातच लढाई बघायला मिळत आहे. मात्र...

ठळक मुद्देसीमांचल मधील 24 जागांवर असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमने महाआघाडीचे संपूर्ण गणितच बिघडवले आहे.बिहारमध्ये केवळ एनडीए आणि महाआघाडी यांच्यातच लढाई बघायला मिळत आहे.सीमांचलमध्ये एकूण 24 जागांपैकी महा आघाडी केवळ 5 तर एनडीए 11 जागांवर पुढे आहे.

पाटणा - नेपाळ आणि पश्चिम बंगालच्या सीमेला लागून इशांन्य भारताला जोडल्या जाणाऱ्या भागाला बिहारमधील सीमांचल भाग म्हणून ओळखले जाते. राजकारणाच्या दृष्टीने हा भाग अत्यंत महत्वाचा मानला जातो. कारण येथील पूर्णियामध्ये 35 टक्के, कटिहारमध्ये 45 टक्के, अररियामध्ये 51 टक्के आणि किशनगंजमध्ये 70 टक्के मुस्लीम मतदार आहेत. आता जे निवडणूक निकाल समोर येत आहेत, त्यानुसार सीमांचल मधील 24 जागांवर असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमने महाआघाडीचे संपूर्ण गणितच बिघडवले आहे. परिणामी येथील या 24 जागांपैकी महा आघाडी केवळ 5 तर एनडीए 11 जागांवर पुढे आहे. तर 8 जागा इतरांना मिळत आहेत. यात ओवेसी यांचा एआयएमआयएम पक्ष तीन जागांवर पुढे आहे. 

येत असलेल्या निवडणूक निकालांचा विचार करता, येथे केवळ एनडीए आणि महाआघाडी यांच्यातच लढाई बघायला मिळत आहे. मात्र या निवडणुकीत ओवेसी फॅक्टर एनडीएच्या फायद्याचा ठरत आहे. ओवेसींचा पक्षही महाआघाडी आणि आणि एनडीएला आव्हान देत आहे. गत विधानसभा निवडणुकीचा विचार करता, सीमांचलमधील 19 पैकी 12 जागा आरजेडी आणि काँग्रेसने जिंकल्या होत्या.

Bihar Assembly Election Results : बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढे

या तीन जागांवर एआयएमआयएम आघाडीवर -सध्या ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम अमौर, बहादुरगंज आणि कोचाधामन या तीन जागांवर पुढे आहे. सीमांचलमधील 24 जागांवर, महाआघाडीकडून आरजेडी 11, काँग्रेस 11, भाकपा-माले 1 आणि सीपीएम एका जागेवर निवडणूक लढवत आहेत. तर, एनडीएकडून भाजपा 12, जेडीयू 11 तर हम एका जागेवर नशीब आजमावत आहेत.

सीमांचल भागात 2015च्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. येथे एकट्या काँग्रेसने 9 जागांवर विजय मिळवला होता. तर जेडीयूने 6 आणि आरजेडीने 3 जागा जिंकल्या होत्या.

मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

कोरोना काळातील ही देशातील पहिलीच निवडणूक आहे. हिंदी बेल्टमधील निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमधील निवडणूक तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची निवडणूक मानली जाते.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपा