शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अरेरे! नवरदेव मंडपात वाट पाहत राहिला अन् नवरी प्रियकरासह गेली पळून; झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 17:12 IST

कुटुंबीय आणि नवरदेव नवरीची खूप वेळ वाट पाहत होती. पण बराच वेळ झाला तरी ती खोलीतून बाहेर आली नाही.

सध्या देशात लग्नाचा सीझन सुरू आहे. याच दरम्यान बिहारच्या भागलपूरमध्ये पार पडलेल्या अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. या अनोख्या लग्नात नवरदेवाने नवरीला हार घातला पण त्यानंतर काही भलतच घडलं. नवरी दुसऱ्यासोबतच पळून गेली. मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर संहौला पोलीस स्टेशन हद्दीतील तरद खिरीदार गावात प्राणपूर, भागलपूर नाथनगर येथील प्राणपूरचे रहिवासी प्रकाश कुमार याचं लग्न ठरलं होतं. 

नवरदेव बँडबाजा आणि पाहुणेमंडळीसह वरात घेऊन खिरीडांर गावात पोहोचला. लग्नाच्या रात्री वधू-वरांनी आपापल्या कुटुंबासह लग्नाचे विधी पार पाडण्यास सुरुवात केली. नवरा-नवरीने एकमेकांना हार घालून मिठाई खाऊ घातली. हार घातल्यानंतर पुढचे विधी करण्याची वेळ आली. मात्र त्याचवेळी वधू बाथरूममध्ये जायचं आहे असं सांगून एका खोलीत केली. 

कुटुंबीय, पंडितजी आणि नवरदेव नवरीची खूप वेळ वाट पाहत होती. पण बराच वेळ झाला तरी ती खोलीतून बाहेर आली नाही. तर दुसरीकडे वधू आपल्या प्रियकरासह मागच्या दाराने खोलीतून पळून गेली. घटनेची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबात खळबळ उडाली. पाहूणे मंडळी नाराज होऊन आपापल्या घरी निघून गेले पण नवरदेव लग्न करण्यावर ठाम होता. 

नवरदेव नवरीच्या घराबाहेर धरणं आंदोलन करण्यासाठी बसला. नातेवाईकांनी गावातील एका मुलीला लग्नासाठी तयार केलं परंतु नवरदेवाने त्या गावात लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर एका दिवसानी कहालगावच्या श्यामपूर येथील तरुणीसोबत लग्न ठरलं. विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :marriageलग्न