शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

सावधान! ...तर तुमच्या कारचे फास्टॅग होईल बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 08:24 IST

टोलनाक्यावर वाहनांची गर्दी वाढू नये तसेच वाहनचालकांच्या वेळेत बचत व्हावी, या उद्देशाने एनएचएआयने एक वाहन एक फास्टॅग योजना सुरू केली आहे.

नवी दिल्ली : तुमच्या कारवर लावलेल्या फास्टॅगमध्ये पुरेसे पैसे असूनही केवायसी प्रक्रिया दिलेल्या वेळेत पूर्ण केली नसल्यास ते ३१ जानेवारीनंतर निष्क्रीय करण्यात येणार आहे, असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सोमवारी स्पष्ट केले. 

टोलनाक्यावर वाहनांची गर्दी वाढू नये तसेच वाहनचालकांच्या वेळेत बचत व्हावी, या उद्देशाने एनएचएआयने एक वाहन एक फास्टॅग योजना सुरू केली आहे. याद्वारे एनएचएआयला एकाच फास्टॅग अनेक वाहनांसाठी वापरणाऱ्यांवर अंकुश आणायचा आहे. देशात सध्या ८ कोटीहून अधिक वाहनधारक (९८ टक्के) फास्टॅगचा वापर करीत आहेत.

एनएचएआयने निवेदनात म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार फास्टॅगचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना त्याची केवायसी  प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकापेक्षा अधिक वाहनांसाठी फास्टॅगचा वापर यापुढे करता येणार नाही. याबाबत काही अडचणी असल्यास वाहनधारकांनी जवळच्या टोलनाक्यावर किंवा बँकांच्या टोलफ्री क्रमांकांवर संपर्क साधावा. 

टॅग्स :Fastagफास्टॅगtollplazaटोलनाका