शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

"काँग्रेसला आमच्याकडून सहकार्य हवे आहे, पण आता...", ममता बॅनर्जींचे मोठे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 16:30 IST

बंगाल पंचायत निवडणुकीत काँग्रेसने सीपीआय(एम) सोबत युती केली आहे.

पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या संघर्षांबाबत विरोधकांच्या आरोपादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. जे आज बंगालमध्ये शांतता नसल्याचे सांगत आहेत, त्यांना मी विचारतो की सीपीआय(एम) च्या राजवटीत काय शांतता होती? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्या दक्षिण 24 परगणामध्ये बोलत होत्या. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "काँग्रेस अनेक राज्यांत आहे, त्यांना संसदेत आमचे सहकार्य हवे आहे. आम्ही त्यांना भाजपच्या विरोधात पाठिंबा द्यायला तयार आहोत, पण सीपीआय(एम) सोबत हातमिळवणी केल्यानंतर बंगालमध्ये आमचे सहकार्य मागण्यासाठी येऊ नका." दरम्यान, बंगाल पंचायत निवडणुकीत काँग्रेसने सीपीआय(एम) सोबत युती केली आहे.

भाजपवर काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कालपर्यंत पंचायत निवडणुकीसाठी 2 लाख 31 हजार अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी टीएमसीने 82 हजार अर्ज भरले, पण विरोधी पक्षाने दीड लाख अर्ज भरले. टीएमसीने काही केले तर ते वाईट. भाजपचे बहुतेक लोक चोर, डाकू, गुंड आहेत."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेस