शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

"काँग्रेसला आमच्याकडून सहकार्य हवे आहे, पण आता...", ममता बॅनर्जींचे मोठे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 16:30 IST

बंगाल पंचायत निवडणुकीत काँग्रेसने सीपीआय(एम) सोबत युती केली आहे.

पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या संघर्षांबाबत विरोधकांच्या आरोपादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. जे आज बंगालमध्ये शांतता नसल्याचे सांगत आहेत, त्यांना मी विचारतो की सीपीआय(एम) च्या राजवटीत काय शांतता होती? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्या दक्षिण 24 परगणामध्ये बोलत होत्या. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "काँग्रेस अनेक राज्यांत आहे, त्यांना संसदेत आमचे सहकार्य हवे आहे. आम्ही त्यांना भाजपच्या विरोधात पाठिंबा द्यायला तयार आहोत, पण सीपीआय(एम) सोबत हातमिळवणी केल्यानंतर बंगालमध्ये आमचे सहकार्य मागण्यासाठी येऊ नका." दरम्यान, बंगाल पंचायत निवडणुकीत काँग्रेसने सीपीआय(एम) सोबत युती केली आहे.

भाजपवर काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कालपर्यंत पंचायत निवडणुकीसाठी 2 लाख 31 हजार अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी टीएमसीने 82 हजार अर्ज भरले, पण विरोधी पक्षाने दीड लाख अर्ज भरले. टीएमसीने काही केले तर ते वाईट. भाजपचे बहुतेक लोक चोर, डाकू, गुंड आहेत."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेस