शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसला आमच्याकडून सहकार्य हवे आहे, पण आता...", ममता बॅनर्जींचे मोठे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 16:30 IST

बंगाल पंचायत निवडणुकीत काँग्रेसने सीपीआय(एम) सोबत युती केली आहे.

पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या संघर्षांबाबत विरोधकांच्या आरोपादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. जे आज बंगालमध्ये शांतता नसल्याचे सांगत आहेत, त्यांना मी विचारतो की सीपीआय(एम) च्या राजवटीत काय शांतता होती? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्या दक्षिण 24 परगणामध्ये बोलत होत्या. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "काँग्रेस अनेक राज्यांत आहे, त्यांना संसदेत आमचे सहकार्य हवे आहे. आम्ही त्यांना भाजपच्या विरोधात पाठिंबा द्यायला तयार आहोत, पण सीपीआय(एम) सोबत हातमिळवणी केल्यानंतर बंगालमध्ये आमचे सहकार्य मागण्यासाठी येऊ नका." दरम्यान, बंगाल पंचायत निवडणुकीत काँग्रेसने सीपीआय(एम) सोबत युती केली आहे.

भाजपवर काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कालपर्यंत पंचायत निवडणुकीसाठी 2 लाख 31 हजार अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी टीएमसीने 82 हजार अर्ज भरले, पण विरोधी पक्षाने दीड लाख अर्ज भरले. टीएमसीने काही केले तर ते वाईट. भाजपचे बहुतेक लोक चोर, डाकू, गुंड आहेत."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेस