शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पीएम किसान योजनेचे महाराष्ट्रातील लाभार्थी घटले; निकषात नाहीत, २२.४० लाख शेतकरी वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 06:31 IST

पीएम किसानअंतर्गत महाराष्ट्रात १.०८ कोटीपेक्षा जास्त लाभार्थी होते. ज्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून ६००० रुपये प्रति वर्ष मिळत होते.

- हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पीएम किसान योजनेंतर्गत लाभार्थींची सर्वाधिक घट महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात चार वर्षांच्या कालावधीत २२.४० लाख शेतकरी या योजनेच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. 

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसानअंतर्गत महाराष्ट्रात १.०८ कोटीपेक्षा जास्त लाभार्थी होते. ज्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून ६००० रुपये प्रति वर्ष मिळत होते. तथापि, लाभार्थ्यांची संख्या वेगाने घसरू लागली आणि ८५.६० लाखांवर आली. २०२३-२४ मध्ये जुलै २०२३ पर्यंत ही घसरण वाढत गेली. लाभार्थ्यांची संख्या २२.४० लाखांनी कमी झाली आहे. 

या योजनेअंतर्गत ६००० रुपये २००० च्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. जमीन, बँक खात्यांशी आधार लिंक असणे आणि इतर निकष तपासल्यानंतर ही संख्या खाली आली आहे. महाराष्ट्रात ही संख्या २०२०-२१ मध्ये १.०८ कोटींवरून २०२२-२३ मध्ये १.०४ कोटी आणि जुलै २०२३ पर्यंत ८५.४० लाखांवर आली आहे. 

सर्वाधिक लाभार्थी अहमदनगरमध्ये आकडेवारीनुसार पीएम किसान योजनेअंतर्गत सर्वांत जास्त लाभार्थी अहमदनगरमध्ये ५.१७ लाख आहेत. त्यानंतर सोलापूरमध्ये ४.५४ लाख, कोल्हापूर ४.०६ लाख, बीड व पुण्यात ३.८९ लाख, नागपूर १.५० लाख, नाशिक ३.८५ लाख, छत्रपती संभाजीनगर ३.२६ लाख आणि यवतमाळमध्ये २.७७ लाख लाभार्थी आहेत. या योजनेचे ३४ जिल्ह्यांत लाभार्थी आहेत.  

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना