शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मोबाइलमुळे मुलांना 30 शब्दही लिहिणे कठीण; पालकांना लागली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 06:52 IST

गाेष्टी तर आठवतात, पण मांडण्यात अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना काळात ऑनलाइन अभ्यासामुळे मुलांना मोबाइलचे लागलेले व्यसन धोकादायक ठरत आहे. याचा परिणाम म्हणजे आता मुलांना शिक्षक जे शिकवतात त्यावर तसेच विषय समजून घेताना त्यावर लक्ष केंद्रित करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुलांना गोष्टी आठवतात पण ३० शब्दही लिहिणे कठीण जात असल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत.

अनेक लहान मुले अशी आहेत ती अतिशय उत्तम विचार व्यक्त करतात, पण ते त्या गोष्टी मांडू शकत नाहीत. यामुळे त्यांच्यावर मानसिक दडपण तर वाढत आहेच शिवाय त्यांना परीक्षेत चांगले मार्कही मिळत नाहीत. बहुतांश मुलं मोबाइलमध्ये बोलून गोष्टी शोधतात, यामुळे ते लिहिण्यापासूनही दूर जात असल्याचे समोर आले आहे.

पाच ते आठ वर्षांच्या मुलांना केवळ दहा ते तीस शब्दांची उत्तरे लिहिण्यात अडचण येत आहे. गणित सोडवणे, इंग्रजी लेखन आणि हिंदी या विषयात त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. हे त्यांच्या हातात मोबाइल दिल्यामुळे झाल्याचे परिणाम आहेत. मुले फक्त सरावानेच स्पष्ट, चांगले लिहायला शिकतात. जितका सराव जास्त तितके लेखन चांगले होईल,असे मत बरखा जैन या शिक्षिकेने व्यक्त केले.

मुले लिहिताना बोटात दुखत असल्याची तक्रार करीत आहेत. जास्त कीबोर्ड वापरल्याने किंवा चार ते पाच पाने लिहिल्याने त्यांचे हात दुखायला लागतात. पेन वा पेन्सिल खूप घट्ट धरल्यानेही नसांमध्ये तणाव निर्माण होतो. सरावाने सर्वकाही हळूहळू बरोबर होते. - डॉ. रजत भार्गव, फिजिओथेरपिस्ट 

केस १ : कुनिका (वय ८)

चौथीत शिकते. सर्व विषयांची उत्तरे तोंडपाठ आहेत. तरीही तिला परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. पालकांनी उत्तरपत्रिका पाहिली असता अनेकांची उत्तरे तिने बरोबर लिहिलेली नसल्याचे लक्षात आले. हस्ताक्षर देखील खूप खराब होते जे वाचणे कठीण होते.

केस २ : आस्था (१२)

हिला बऱ्याच गोष्टी आठवतात. लिहिताना बोटात ताण आल्याने लिहिणे कमी होऊ लागले. याला कार्पल टनल सिंड्रोम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.अल्ट्रासाऊंड आणि टेन्सने तपासल्यानंतर तो औषधांनी बरा झाला.

पालकांनी काय करायला हवे?

n मुलांना पत्र लिहिण्यास किंवा कथा लिहिण्यास सांगा.n एखाद्या ठिकाणाचा वा गोष्टीचा अनुभव लिहून दाखवा.n कविता व कथा लिहायला लावा.n मुलांना एखाद्या विषयाबद्दल काय वाटते ते लिहा.n लिहिण्यास सोयीस्कर पेन आणि पेन्सिल द्या.

टॅग्स :MobileमोबाइलHealthआरोग्य