शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
3
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
4
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
5
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
6
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
7
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
8
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
9
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
10
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
11
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
12
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
13
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
14
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
15
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
16
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
17
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
18
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
19
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
20
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संयम राखावा; आरएसएसकडून सर्वांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 07:26 IST

निर्णय मंदिराच्या बाजूने आला तरी कोणत्याही प्रकारे विजयोत्सव वा मिरवणूक काढून जल्लोष करू नये, असा सल्लाही संघाने दिला आहे.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेसह सर्व संघटनांनी संयम राखावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे.

निर्णय मंदिराच्या बाजूने आला तरी कोणत्याही प्रकारे विजयोत्सव वा मिरवणूक काढून जल्लोष करू नये, असा सल्लाही संघाने दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरच्या संभाव्य स्थितीवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत आयोजित बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, दत्तात्रय होसबोले यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि विश्व हिंदू परिषदेच्या गाभा समितीचे सदस्य उपस्थित होते. या आधीही संघाने सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचे आवाहन केले होते.महाराष्ट्र, हरयाणा निवडणुकीवर चर्चा...सूत्रांनुसार महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या संघाच्या पहिल्या समन्वय समितीत सर्व मित्र संघटनांनी निवडणुकीच्या निकालावर आपापले अहवाल संघाकडे सुपूर्द केले. संघाची ही बैठक पहिल्यांदा हरिद्वारमध्ये होणार होती. ती रद्द करून ही बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Mandirराम मंदिर