शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धावत्या बसला भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारुन वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 23:26 IST

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संत कबीर नगर ते लखनौला प्रवाशांना घेऊन जाणारी रोडवेज एसी बसला बाराबंकी जिल्ह्याच्या सीमेवर आल्यानंतर अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली.

बाराबंकी : संत कबीर नगरहून लखनौला जाणाऱ्या रोडवेज बसला बुधवारी कोतवाली भागातील रसौली येथे भीषण आग लागली. यादरम्यान बसमधील प्रवाशांनी बसमधून उड्या मारून आपला जीव वाचवला. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने पोहोचल्या. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संत कबीर नगर ते लखनौला प्रवाशांना घेऊन जाणारी रोडवेज एसी बसला बाराबंकी जिल्ह्याच्या सीमेवर आल्यानंतर अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली.

बसमध्ये बसलेल्या लोकांनी घाईघाईत बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला. या अपघातात प्रवासी सुखरूप खाली उतरले असले तरी अनेकांचे सामान जळून राख झाले आहे. बसला आग लागल्यानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती, लखनौ-अयोध्या महामार्गावर टाटा मोटर्ससमोर अचानक बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. चालक व प्रवासी बसमधून खाली उतरेपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले आणि काही वेळातच बस खाक झाली. यामध्ये प्रवाशांचा जीव वाचला असला तरी यातील बहुतांश प्रवाशांचे सामान जळून राख झाले आहे.

... तर दुर्घटना घडली नसती, प्रवाशांचा आरोपदरम्यान, बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी बस चालकावर आरोप करत बसमध्ये कोणत्याही प्रकारचे अग्निशमन उपकरण नसल्याचे सांगितले. शॉर्टसर्किटनंतर धूर निघत असताना अग्निशमन यंत्राचा वापर केला असता तर कदाचित आमचे सामान आणि बस दोन्ही वाचले असते, असे प्रवाशांनी सांगितले. तसेच, अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर बसमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तासनतास सुरू असलेल्या या बचावकार्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील लखनौकडे जाणारी लेन दोन तास ठप्प झाली होती. 

टॅग्स :fireआग