शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

बाबो! नवरा लेकीच्या सासरी गेल्यावर बायकोने संधी साधली, शेजाऱ्यासोबत पळून गेली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 17:57 IST

एक व्यक्ती आपल्या मुलीच्या सासरी गेला होता. याच दरम्यान संधीचा फायदा घेत त्याची 50 वर्षीय पत्नी शेजाऱ्यासोबत पळून गेली.

उत्तर प्रदेशच्या बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती आपल्या मुलीच्या सासरी गेला होता. याच दरम्यान संधीचा फायदा घेत त्याची 50 वर्षीय पत्नी शेजाऱ्यासोबत पळून गेली. महिलेला जाताना पाहून शेजाऱ्यांनी तिच्या पतीला फोन केला संपूर्ण हकीकत सांगितली. तो पटकन घरी परतला आणि त्याने आपल्या पत्नीचा खूप शोध घेतला. मात्र, तिचा शोध लागला नाही. यानंतर त्याने पोलिसांकडे जाऊन आपली व्यथा मांडली.

मटौंध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, तो आपल्या मुलीच्या सासरच्या घरी गेला होता. घरी बायको होती, ती संधी साधून कुठेतरी निघून गेली. त्याने गावातील दोन लोकांवर पत्नीला पळवून नेल्याचा आरोप केला आहे. तो कानपूरहून फतेहपूरला पत्नीच्या शोधासाठी गेला होता. मात्र ती सापडली नाही.

पोलिस ठाण्यात सुनावणी होत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने आता एसपी साहेबांना मदत करण्याची विनंती केली. "साहेब, माझं माझ्या पत्नीवर खूप प्रेम आहे. गावातील लोकांनी तिला पळवून नेलं आहे. माझं ऐकणारं कोणी नाही. माझ्या पत्नीचा शोध घ्या" असं म्हटलं आहे. 

याप्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रभारी मटौंध रामदिनेश तिवारी यांनी सांगितलं की, याप्रकरणी बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. महिलेचे वय जवळपास 50 वर्षे आहे. तिला मोठी मुलं आहेत. व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे पाळत ठेवून महिलेचा शोध घेतला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश