शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

मुलांच्या सोशल मीडियावर बंदी? कोर्ट म्हणते, संसदेत जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 10:06 IST

Social Media: १३ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून, हा धोरणात्मक मुद्दा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 नवी दिल्ली - १३ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून, हा धोरणात्मक मुद्दा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांनी मात्र याचिकाकर्त्याला संबंधित प्राधिकरणासमोर बाजू मांडण्याची परवानगी दिली. याचिकेमध्ये सोशल मीडियाचा लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच, बायोमेट्रिक ओळखीसारखी विश्वासार्ह वय पडताळणी प्रणाली अनिवार्य करण्याची मागणीही करण्यात आली होती.

खंडपीठाने म्हटले की, ही धोरणात्मक बाब आहे. तुम्ही संसदेला कायदा करण्यास सांगा. याचिकाकर्त्याने मागणी केली, तर ती आठ आठवड्यांत विचारात घेतली जाईल.

काय होती मागणी? ही याचिका झेप फाउंडेशनतर्फे दाखल करण्यात आली. यात १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अनिवार्य पालक नियंत्रण प्रणाली, प्रत्यक्ष निरीक्षणाची साधने, कठोर वय पडताळणी आणि कंटेंट निर्बंधांचा समावेश असावा, अशी मागणी करण्यात आली होती. मुलांमध्ये सोशल मीडियावरचे प्रमाण वाढल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय