शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 ऑगस्टपर्यंत वाढवली, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर DGCA ने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 17:10 IST

international flights: भारतात 23 मार्च 2020 ला आंतरराष्ट्रीय उड्डाणांव बंदी घालण्यात आली होती.

ठळक मुद्देभारताचा अनेक देशांसोबत ‘एअर बबल’ करार

नवी दिल्ली: नागरी उड्डयण संचालनालयाने (DGCA) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लावली बंदी 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. शुक्रवारी जारी एका सर्कुलरद्वारे ही माहिती देण्यात आली. पण, ही बंदी सर्व आंतरराष्ट्रीय कार्गो आणि विशेषतः डीजीसीएने मंजूर केलेल्या फ्लाइट्सवर लागू होणार नाहीत. डीजीसीएने सांगितल्यानुसार, ही बंदी 31 ऑगस्टच्या रात्री 11 वाजून 59 मिनीटांपर्यंत लागू असतील.

यापूर्वी, देशातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घातली होती. पण, आता जारी नवीन आदेशानुसार कार्गो विमानांना आणि DGCA ने मंजूरी दिलेल्या विशेष विमानांना या यादीतून वगळण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे भारतात 23 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांव बंदी घालण्यात आली होती. पण, मे 2020 पासून वंदे भारत अभियान आणि जुलै 2020 पासून ठराविक देशांमध्ये द्वीपक्षीय ‘एअर बबल’ अंतर्गत विशेष विमानांना उडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

भारताचा अनेक देशांसोबत ‘एअर बबल’ करारभारताचा अमेरिका, ब्रिटेन, संयुक्त अरब अमीरात, केन्या, भूटान आणि फ्रांससह अनेक देशांसोबत ‘एअर बबल’ करार आहे. या करारा अंतर्गत दोन देशांमधील प्रवासा परवानगी असेल. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयcorona virusकोरोना वायरस बातम्याAir Indiaएअर इंडिया