शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

म्हणे, मुलींनी पैंजण अन् फुल घातल्यास मुलांचं लक्ष विचलित होतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 16:47 IST

तामिळनाडूमध्ये सध्या एआयएडीएमकेचे सरकार असून इडापद्दी पलानीस्वामी हे तेथील मुख्यमंत्री आहेत.

चेन्नई - तामिळनाडू सरकारने शाळकरी मुलींना पायात पैंजण घालण्यावर बंदी घातली आहे. शिक्षण विभागाने मुलींच्या पायात पैंजण अन् डोक्यात फूल घालण्यास संपूर्ण राज्यात ही बंदी लागू केली आहे. मुलींच्या पायातील पैंजणाच्या आवाजाने अन् डोक्यातील गुलाबाच्या सुवासाने मुलांचे लक्ष विचलित होते, त्यामुळे ही बंदी घालण्यात आल्याचा अजब-गजब तर्क तामिळनाडू सरकारने लावला आहे. 

तामिळनाडूमध्ये सध्या एआयएडीएमकेचे सरकार असून इडापद्दी पलानीस्वामी हे तेथील मुख्यमंत्री आहेत. तर शालेय शिक्षणमंत्री केए सेनगोट्टाईयन असून मुलींवर लादण्यात आलेल्या या बंधनांमुळे स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री केए सेनगोट्टाईयन हे त्यांच्या विधानसभा क्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांना सायकली वाटण्यासाठी गेले होते, त्यावेळी तेथेही सेनगोट्टाईयन यांनी हे वक्तव्य केलं होतं. जर एखाद्याने अंगठी घातली असेल, पण ती अंगठी हरविल्यास त्या व्यक्तीला दु:ख होते. तसेच ती अंगठी चोरणाऱ्या व्यक्तीविरोधात त्याच्या मनात कटुता निर्माण होते. त्याचप्रमाणे, मुलींनी पायात पैंजण घातल्यास, त्यांच्या पायातील घुंगरांच्या आवाजाने मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येतो. पण, एखादी मुलगी आपल्या डोक्यात फुल परिधान करत असेल तर कुठलीही अडचण नाही, असे सेनगोट्टाईयन यांनी म्हटले होते. 

दरम्यान, राज्यात मुलींसाठी ही बंधनं घालण्यात आली आहे, पण मुलांना कुठलीही बंधने नाहीत. मुलांसाठी दाढी ठेवणे, केसांची स्टाईल किंवा शर्टाची खुली बटने बंद ठेवण्यासंदर्भातही कुठलेही धोरण किंवा बंधन घालण्यात येत नाहीत. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूSchoolशाळाministerमंत्री