शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

Ayodhya Verdict: न्याय देणारा निकाल; भूतकाळात जे घडलं ते विसरूया; मोहन भागवतांची एकीची साद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 1:46 PM

Ayodhya Verdict: या निकालाकडे कुणीही जय-पराजय म्हणून पाहू नये.

ठळक मुद्देया निकालाकडे कुणीही जय-पराजय म्हणून पाहू नये. देशवासीयांनी घटनेच्या मर्यादेत राहून आपला आनंद व्यक्त करावा, असंही भागवत यांनी म्हटलंय.

अयोध्येतील वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी अयोध्येतच मोक्याची पाच एकर जागा द्यावी, असा ऐतिहासिक निकाल आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. या निकालाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वागत केलं आहे आणि सर्वांनाच एकत्र येण्याची सादही घातली आहे.   

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल न्याय देणारा आहे. या निकालाकडे कुणीही जय-पराजय म्हणून पाहू नये. उलट, भूतकाळात जे घडलं ते विसरून आपण सगळे  एकत्र येऊ या, असं आवाहन त्यांनी केलं. देशवासीयांनी घटनेच्या मर्यादेत राहून आपला आनंद व्यक्त करावा, असंही त्यांनी म्हटलंय.

अनेक दशकं चाललेल्या अयोध्या खटल्यातील प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार झाला. सर्व पक्षांनी मांडलेल्या मुद्द्यांचं मूल्यांकन करून न्यायमूर्तींनी आणि वकिलांनी सत्य आणि न्यायाची बाजू समोर आणली त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, अशा भावना मोहन भागवत यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. सर्व सहकारी आणि बलिदान देणाऱ्यांचं स्मरणही त्यांनी केलं. कायदा-सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी सरकारी पातळीवरून झालेले प्रयत्न आणि प्रत्येक व्यक्तीनं दाखवलेल्या सामंजस्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघSupreme Courtसर्वोच्च न्यायालय