शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

''अयोध्या निकाल ‘जय-पराजया’चा नाही''

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 3:34 AM

अयोध्या निकालावर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, आमची इच्छा पूर्ण झाली.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : अयोध्या निकालावर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, आमची इच्छा पूर्ण झाली. हा निकाल कुणाच्या जय वा पराजयाचा नाही. जुन्या गोष्टी सोडून सर्वांनी भव्य राम मंदिर निर्माणासाठी सहकार्य करायला हवे. मोहन भागवत म्हणाले की, संघाला या वादावर तोडगा हवा होता. या निर्णयाने मी संतुष्ट आहे. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून निर्णय दिला आहे. आम्हाला तो स्वीकार करावा लागेल.मथुरा-काशीबाबत संघ काही आंदोलन करणार आहे काय? असे विचारले असता ते म्हणाले की, संघ आंदोलन करीत नाही. माणूस घडविणे हे संघाचे काम आहे. आम्ही या कामाला पुन्हा सुरुवात करु. न्यायालयाच्या निर्णयाने आम्ही संतुष्ट आहोत. मंदिर उभारणीसाठी आपली भूमिका पार पाडू. मशिदीच्या जागेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्हाला जमीन शोधायची नाही. ते सरकारचे काम आहे. देशातील मुस्लिम नागरिकांना संदेश देण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, देशाचा नागरिक हा केवळ देशाचा नागरिक असतो. तो हिंदू वा मुस्लिम नागरिक नसतो. सर्वांना मिळून राहायचे आहे. आम्हाला आशा आहे की, सर्व लोक या निर्णयाचे स्वागत करतील.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय