शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’ सरकारचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न - अरविंद केजरीवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 06:05 IST

आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारचे कामकाज बंद पाडण्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) लेफ्टनंट गव्हर्नर, भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आणि सीबीआय, ईडी, प्राप्तिकर व दिल्ली पोलिसांना ‘मोकळे’ सोडून दिले आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केला.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारचे कामकाज बंद पाडण्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) लेफ्टनंट गव्हर्नर, भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आणि सीबीआय, ईडी, प्राप्तिकर व दिल्ली पोलिसांना ‘मोकळे’ सोडून दिले आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केला.चार महिन्यांपासून दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी ‘आप’च्या मंत्र्यांच्या बैठकांवर बहिष्कार घातला असून हे बहिष्काराचे आंदोलन पुढेही सुरूच ठेवण्याची धमकी दिली गेल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. अधिकाºयांचे हे आंदोलन पीएमओकडून घडवले जात असून लेफ्टनंट जनरल (अनिल बैजल) हे त्याचे समन्वयक आहेत, असे केजरीवाल पत्रकार परिषदेत म्हणाले.गुन्ह्यांचे झाले काय?मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्रीय गुप्तचर खात्याने ‘आप’चे मंत्री व त्यांच्या नातेवाइकांवर फेब्रुवारी २०१५ पासून १४ खटले दाखल केले आहेत. परंतु, अजून एकाही प्रकरणात अटक झालेली नाही. माझ्याविरुद्ध, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया व मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले व मला हे माहीत करून घ्यायचे आहे की या सगळ्या गुन्ह्यांबाबत पुढे काय झाले आहे? उद्देश एकच आहे तो हा की ‘आप’च्या सरकारचे कामकाज बंद पाडणे. बदनाम करून ‘आप’ नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालnewsबातम्या