शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

‘आप’ सरकारचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न - अरविंद केजरीवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 06:05 IST

आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारचे कामकाज बंद पाडण्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) लेफ्टनंट गव्हर्नर, भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आणि सीबीआय, ईडी, प्राप्तिकर व दिल्ली पोलिसांना ‘मोकळे’ सोडून दिले आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केला.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारचे कामकाज बंद पाडण्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) लेफ्टनंट गव्हर्नर, भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आणि सीबीआय, ईडी, प्राप्तिकर व दिल्ली पोलिसांना ‘मोकळे’ सोडून दिले आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केला.चार महिन्यांपासून दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी ‘आप’च्या मंत्र्यांच्या बैठकांवर बहिष्कार घातला असून हे बहिष्काराचे आंदोलन पुढेही सुरूच ठेवण्याची धमकी दिली गेल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. अधिकाºयांचे हे आंदोलन पीएमओकडून घडवले जात असून लेफ्टनंट जनरल (अनिल बैजल) हे त्याचे समन्वयक आहेत, असे केजरीवाल पत्रकार परिषदेत म्हणाले.गुन्ह्यांचे झाले काय?मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्रीय गुप्तचर खात्याने ‘आप’चे मंत्री व त्यांच्या नातेवाइकांवर फेब्रुवारी २०१५ पासून १४ खटले दाखल केले आहेत. परंतु, अजून एकाही प्रकरणात अटक झालेली नाही. माझ्याविरुद्ध, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया व मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले व मला हे माहीत करून घ्यायचे आहे की या सगळ्या गुन्ह्यांबाबत पुढे काय झाले आहे? उद्देश एकच आहे तो हा की ‘आप’च्या सरकारचे कामकाज बंद पाडणे. बदनाम करून ‘आप’ नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालnewsबातम्या