शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

रेल्वेद्वारे काश्मीर खोऱ्याची स्थिती बदलण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 22, 2017 03:26 IST

काश्मीर खोऱ्यातील अशांतता आणि सद्य:स्थिती बदलण्यासाठी मोदी सरकारने आता रेल्वे मंत्रालयाचे माध्यम निवडले आहे.

सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यातील अशांतता आणि सद्य:स्थिती बदलण्यासाठी मोदी सरकारने आता रेल्वे मंत्रालयाचे माध्यम निवडले आहे. पंतप्रधानांनी रेल्वे मंत्रालयाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, असे प्रयत्न करा की श्रीनगर, कारगिल आणि भारताचे अन्य भाग लवकरात लवकर रेल्वेमार्गाने जोडले जातील. काश्मीरमध्ये लोकांचे जाणे-येणे वाढले तर तिथला पर्यटन व्यवसाय सुधारेल आणि सध्याची परिस्थिती निवळायलाही मदत होईल.उधमपूर जवळ सर्वाधिक लांबीच्या अत्याधुनिक बोगद्याच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आयोजित सभेत काश्मीरच्या तरुणांना आवाहन करताना मोदींनी सवाल केला होता की काश्मीरचे भाग्य बदलण्यासाठी ‘टेररिझम हवे की टुरिझम?’ त्याला अनुसरून रेल्वेच्या प्रलंबित योजनांचा आढावा घेण्याच्या बैठकीत, भारतीय रेल्वेला मिशन काश्मीर सुरू करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. वैष्णोदेवीपर्यंत जाणारा कटरा बनिहाल लोहमार्ग तसेच लोहमार्गाचे काम केवळ श्रीनगरपर्यंतच नव्हे तर कारगिलपर्यंत येत्या तीन वर्षांत पोहोचले पाहिजे, यासाठी रेल्वेने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशा सूचना पंतप्रधानांनी या बैठकीत दिल्या. जम्मू काश्मीरसाठी जे ८0 हजार कोटींचे विशेष पॅकेज केंद्र सरकारने देऊ केले आहे, त्यातला एक हिस्सा काश्मीरच्या लोहमार्गांसाठी राखून ठेवावा, असेही पंतप्रधानांनी सुचवले.