शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

महागाईवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

By admin | Updated: July 10, 2014 02:10 IST

विरोधी पक्षांनी आज वाढत्या महागाईवरून लोकसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी आज वाढत्या महागाईवरून लोकसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सत्ताधारी भाजपाची टिंगल करताना विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ‘अच्छे दिना’चे वचन दिले होते ते दिवस कुठे गेले, असा सवाल केला. 
लोकसभेत महागाईवर नियम 193 अंतर्गत चर्चा झाली. यामध्ये सहभागी होताना विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आवश्यक वस्तूंच्या दरवाढीबद्दल चिंता व्यक्त केली आणि ही दरवाढ रोखण्यासाठी साठेबाजांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी चर्चेला प्रारंभ केला. भाजपाने निवडणुकीत ‘अच्छे दिन’ आणण्याचे वचन दिले होते, ते दिवस गेले कुठे, असा सवाल त्यांनी केला. 
मालभाडे आणि पेट्रोल आणि डिङोलच्या किमती वाढवण्यात आल्याने वस्तूंच्या किमती वाढल्याचे माकपा नेते के. पी. करुणाकरण म्हणाले. 
विरोधकांना प्रत्युत्तर देताना, भाजपाचे अनुराग ठाकूर म्हणाले की, सध्या जी महागाई दिसत आहे, ती काँग्रेसप्रणित संपुआ सरकारच्या धोरणाचा परिणाम आहे. काँग्रेसने गेल्या दहा वर्षात महागाई रोखण्यासाठी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांनी महागाईवर बोलू नये, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्अर्थमंत्री अरुण जेटली यांनी खाद्यान्नांच्या किमती नियंत्रणात असून, घाबरण्याची आवश्यकता नाही, असे वक्तव्य केले. 
च्विरोधकांनी कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी  कांद्याच्या निर्यातीवर पूर्णपणो बंदी घालण्याची मागणी यावेळी केली.