शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भारतावर थेट हल्ला करा,  पाकव्याप्त काश्मीरच्या पंतप्रधानांचे इम्रान खान यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 06:37 IST

परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रजा फारुक हैदर हे नियंत्रण रेषेजवळील गावात आले होते.

मुजफ्फराबाद : आपल्या सैन्यासह भारतावर थेट हल्ला करा, असे आवाहन पाकव्याप्त काश्मिरातील पंतप्रधान रजा फारुक हैदर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना केले आहे. रजा फारुक हैदर हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. एकीकडे जगात कोरोनाचा प्रसार वाढला असताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले.परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रजा फारुक हैदर हे नियंत्रण रेषेजवळील गावात आले होते. ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना हे विधान केले. पाकिस्तान सध्या नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे. भारताकडून प्रत्युत्तरात होणाऱ्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांनी या गावात बंकर बनविले आहेत. भारत आता पीओकेमधील हवामानाची माहिती देत आहे. आम्हीही दिल्लीतील हवामानाचे अपडेट देणे सुरू करावे. सध्याच्या रणनीतीनुसार, काश्मीरला आगामी ७०० वर्षांत स्वातंत्र्य मिळू शकत नाही, असेही ते म्हणाले.ठोस कारवाई करामीडियाशी बोलताना हैदर म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान यांनी आता ठोस कारवाई करण्याची गरज आहे. केवळ वक्तव्ये करून चालणार नाही. त्यापुढे जाऊन आपल्या सैन्याला भारतावर हल्ला करण्याचा आदेश द्यावा. आमचे हे कर्तव्य आहे की, आमच्या बहीण-भावांना सुरक्षित ठेवावे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान