शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

ऐकावं ते नवलच! मोठ्या भावाच्या लग्नात ऐनवेळी धाकटा भाऊ 'नवरदेव', तरूणीच्या दाव्याने माजली खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 21:23 IST

उत्तर प्रदेशमधील संभल येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

अलीगढ : उत्तर प्रदेशमधील संभलहूनअलीगढला निघालेल्या लग्नाच्या मिरवणुकीत एका मुलीने चांगलाच गोंधळ घातला. खरं तर मुलीच्या या गोंधळामुळे लग्नाच्या आनंदाचे रूपांतर वादात आणि तणावात झाले. मुलीने नवरदेवावर तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच आणखी अनेक धक्कादायक खुलासे केले. या घटनेनंतर उपस्थितांमध्ये एकच खळबळ माजली.

माहितीनुसार, संभल जिल्ह्यातील गुन्नौर कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातून अलीगढला वऱ्हाड जाणार होते. लग्नाच्या मिरवणुकीची तयारी जोरात सुरू होती, पण तेवढ्यात दिल्लीहून एक मुलगी तिथे पोहोचली. मिरवणुकीत पोहोचलेल्या तरुणीने बराच गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि सांगितले की, पाच वर्षापूर्वी नवरदेव असलेल्या तरुणासोबत तिचा प्रेमविवाह झाला होता. तो तरुण आधी दिल्लीत तिच्यासोबत राहत होता, असा दावा संबंधित तरूणीने केला. 

तरूणीच्या दाव्याने माजली खळबळ मिरवणुकीत हायव्होल्टेज ड्रामा झाल्याने नवरदेव मुलाच्या बाजूने आणि परिसरातील लोकांनी मुलीला शांत केले. पण, मुलगी आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली. त्यानंतर याबाबत पंचायत झाली. अनेक तासांच्या विचारमंथनानंतर पंचायतीने निर्णय देताना दोघांचे लग्न योग्य असून ते एकत्र राहणार असल्याचे सांगितले. 

मोठ्या भावाच्या ऐवजी धाकटा भाऊ 'मंडपात'मुलीच्या गोंधळानंतर पंचायतीने निर्णय घेतला की, वर बनलेल्या तरुणाचे आणि मुलीचे आधीच लग्न झाले होते. मात्र लग्नाची मिरवणूक मधीच अडकल्याने प्रकरण तणावाचे वातावरण तयार झाले. अशा परिस्थितीत कुटुंबीय आणि पंचायतीने वधू पक्षाशी चर्चा केली, त्यानंतर मोठ्या भावाऐवजी लहान भावाचे लग्न लावण्याचे ठरले. अशाप्रकारे पंचायतीच्या निर्णयानंतर मोठ्या भावाऐवजी धाकट्या भावाच्या डोक्यावर फेटा बांधून वऱ्हाड अलिगढला गेले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशaligarh-pcअलीगढmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट