शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुले पळविणारे समजून दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 03:47 IST

आसामच्या करबी अंगलाँग जिल्ह्यात मुले पळविण्यासाठी आल्याच्या गैरसमजातून शुक्रवारी रात्री स्थानिक गावकऱ्यांनी दोन पर्यटकांना बेदम मारहाण करून ठार मारले.

गुवाहाटी - आसामच्या करबी अंगलाँग जिल्ह्यात मुले पळविण्यासाठी आल्याच्या गैरसमजातून शुक्रवारी रात्री स्थानिक गावकऱ्यांनी दोन पर्यटकांना बेदम मारहाण करून ठार मारले.जिल्हा पोलीस अधीक्षक व्ही. शिवप्रसाद गंजाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या दोघांची नावे निलोत्पल दास व अभिजित नाथ अशी आहेत. दास अभियंता तर नाथ व्यापारी होते. दोघेही आसाममधीलच असून ते कांगथीलांगसो धबधब्याकडे चालले होते. पंजारी कचरी गावात स्थानिक नागरिकांनी त्यांच्या मोटारीस गराडा घातला व बाहेर खेचून त्यांना बेदम मारहाण केली.निलोत्पल दास गयावया करीत असूनही त्यांना अमानुष मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला. गेले काही दिवस या भागांमध्ये मुले पळविणारी टोळी आली असल्याच्या अफवा समाजमाध्यमांतून पसरविल्या जात होत्या. त्यातूनच गैरसमज होऊन या दोघांना ठार केले गेले असावे, असे पोलिसांना वाटते.या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) मुकेश अगरवाल तातडीने करबी अंगलॉँग जिल्ह्यात रवाना झाले. समाजमाध्यमांत अशा अफवा पसरल्यापासून गेल्या काही दिवसांत सोनितपूर, पश्चिम करबी अंगलाँग व नागाव जिल्ह्यात अशाच प्रकारच्या इतरही घटना घडल्या असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)पूर्वीही घडलेअसे प्रकारदोन वर्षांपूर्वी ब्रह्मपुत्रेच्या खालच्या खोºयात असलेल्या चिरांग, दारांग व सोनितपूर जिल्ह्यांत अशाच अफवांवरून झालेल्या हल्ल्यांमध्ये चौघांना ठार करण्यात आले होते.

टॅग्स :AssamआसामCrimeगुन्हा