शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मुले पळविणारे समजून दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 03:47 IST

आसामच्या करबी अंगलाँग जिल्ह्यात मुले पळविण्यासाठी आल्याच्या गैरसमजातून शुक्रवारी रात्री स्थानिक गावकऱ्यांनी दोन पर्यटकांना बेदम मारहाण करून ठार मारले.

गुवाहाटी - आसामच्या करबी अंगलाँग जिल्ह्यात मुले पळविण्यासाठी आल्याच्या गैरसमजातून शुक्रवारी रात्री स्थानिक गावकऱ्यांनी दोन पर्यटकांना बेदम मारहाण करून ठार मारले.जिल्हा पोलीस अधीक्षक व्ही. शिवप्रसाद गंजाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या दोघांची नावे निलोत्पल दास व अभिजित नाथ अशी आहेत. दास अभियंता तर नाथ व्यापारी होते. दोघेही आसाममधीलच असून ते कांगथीलांगसो धबधब्याकडे चालले होते. पंजारी कचरी गावात स्थानिक नागरिकांनी त्यांच्या मोटारीस गराडा घातला व बाहेर खेचून त्यांना बेदम मारहाण केली.निलोत्पल दास गयावया करीत असूनही त्यांना अमानुष मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला. गेले काही दिवस या भागांमध्ये मुले पळविणारी टोळी आली असल्याच्या अफवा समाजमाध्यमांतून पसरविल्या जात होत्या. त्यातूनच गैरसमज होऊन या दोघांना ठार केले गेले असावे, असे पोलिसांना वाटते.या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) मुकेश अगरवाल तातडीने करबी अंगलॉँग जिल्ह्यात रवाना झाले. समाजमाध्यमांत अशा अफवा पसरल्यापासून गेल्या काही दिवसांत सोनितपूर, पश्चिम करबी अंगलाँग व नागाव जिल्ह्यात अशाच प्रकारच्या इतरही घटना घडल्या असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)पूर्वीही घडलेअसे प्रकारदोन वर्षांपूर्वी ब्रह्मपुत्रेच्या खालच्या खोºयात असलेल्या चिरांग, दारांग व सोनितपूर जिल्ह्यांत अशाच अफवांवरून झालेल्या हल्ल्यांमध्ये चौघांना ठार करण्यात आले होते.

टॅग्स :AssamआसामCrimeगुन्हा