शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

काँग्रेस महात्मा गांधींच्या नाही, तर जिनांच्या मार्गावर जातोय; शिवराज सिंह चौहान यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 15:10 IST

Assam Assembly Election 2021 - मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (shivraj singh chauhan) आसाम दौऱ्यावर असून, एका जनसभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आसाम दौऱ्यावरकाँग्रेस गांधींऐवजी जिनांच्या मार्गावर जात असल्याची केली टीकाकाँग्रेस पक्ष केवळ SRP मध्ये अडकून राहिला आहे.

नाहरकटिया : आसाम विधानसभा निवडणुकांचा (Assam Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, भाजपने (BJP) विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (shivraj singh chauhan) आसाम दौऱ्यावर असून, एका जनसभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस गांधींच्या नाही, तर जिनांच्या मार्गावर चालला आहे, असा दावा चौहान यांनी केला आहे. (assam assembly election 2021 cm shivraj singh chouhan slams congress over various issues)

आसाममधील नाहरकटिया येथे एका जनसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस पक्ष केवळ SRP मध्ये अडकून राहिला आहे. S म्हणजे सोनिया गांधी, R म्हणजे राहुल गांधी आणि P म्हणजे प्रियंका गांधी, या शब्दांत चौहान यांनी निशाणा साधला.

जिनांच्या मार्गावर काँग्रेसचे मार्गक्रमण

राहुल गांधी यांनी आसाममध्ये अजमल यांच्या पक्षाशी गठबंधन का केले, केरळमध्ये मुस्लीम लीगसोबत गेले, तर पश्चिम बंगालमध्ये फुरफुरा शरीफ यांच्या पक्षाला पाठिंबा दिला. काँग्रेसला नेमकं काय झालंय, अशी विचारणा करत, काँग्रेस पक्ष आता महात्मा गांधी यांच्या नाही, तर जिनांच्या मार्गावर मार्गक्रमण करतोय, अशी टीका शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी बोलताना केली. 

"स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून"; कृषी मंत्र्यांचा टिकैतना टोला

काँग्रेस सर्वांत भ्रष्टाचारी पक्ष

केवळ भाजप असा पक्ष आहे, जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो, काम करत असतो. काँग्रेसने कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तो सर्वांत भ्रष्टाचारी पक्ष आहे. केंद्रातील आणि राज्यातील कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर भारतीय जनता पक्षालाच मत द्या, असे आवाहन स्मृति इराणी यांनी यावेळी बोलताना केले.  

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून, हेलिकॉप्टरमधील काही तांत्रिक बिघाडामुळे शहांनी एका रॅलीला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित केले. यावेळी शहांनी ममता बॅनर्जी सरकारवर टीका करत लवकरच बंगलामधून गुंडाराज संपेल, असा दावा केला आहे. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण