शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'हे' आहेत देशातील सर्वाधिक बदली होणारे IAS अधिकारी; तुकाराम मुंढेंपेक्षाही जास्त बदल्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 19:19 IST

यूपीए सरकारच्या काळात रॉबर्ट वॉड्रा आणि डीएलएफचा जमीन व्यवहाराचा करार रद्द करुन चर्चेत आले होते.

IAS Officer Transfer : आज शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात प्रसिद्ध IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची महिन्याभरात दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. कर्तव्यनिष्ठ असलेल्या तुकाराम मुंडे यांच्या कामासोबतच त्यांच्या बदल्यांची खूप चर्चा होत असते. 2005 मध्ये सनदी अधिकारी म्हणून रुजू झालेल्या मुंढे यांची आतापर्यंत 21 वेळा बदली करण्यात आली आहे. पण, देशात सर्वाधिक बदल्यांचा रेकॉर्ड हरियाणातील सनदी अधिकारी अशोक खेमका यांच्या नावे आहे.

महाराष्ट्राततुकाराम मुंढे यांच्याप्रमाणे हरियाणामध्ये IAS अशोक खेमका चर्चेत असणारे सनदी अधिकारी आहेत. गेल्या 30 वर्षात अशोक खेमका यांची ही 55 वेळा बदली जाली आहे. त्यांची अखेरची बदली जानेवारी 2023 मध्ये झाली होती. खेमका सध्या मुख्य सचिव म्हणून अभिलेखागार विभागात काम पाहतात. महाराष्ट्रातील तुकाराम मुंडेप्रमाणे अशोक खेमकादेखील आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात.

कोण आहेत अशोक खेमका?अशोक खेमका 1991 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत येण्याआधी खेमकांनी 1988 मध्ये आयआयटी खरगपूर येथून कंम्प्यूटर सायन्स आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर प्रशासकीय सेवेसाठी परिक्षा देऊन ते सनदी अधिकारी बनले. 2012 साली हरियाणामध्ये हुड्डा सरकार असताना सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वॉड्रा आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज डीएलएफच्या दरम्यान झालेल्या जमीन व्यवहाराचा करार त्यांनी रद्द केला होता. तेव्हापासून खेमका यांची देशभरात चर्चा झाली. त्यावेळी केंद्रात युपीएचे सरकार आणि हरियाणात देखील काँग्रेच सरकार होते. 

तुकाराम मुंढेंची 21 वेळा बदलीमहाराष्ट्रातील अतिशय शिस्तप्रिय सनदी अधिकारी तुकाराम मुंढे सर्वांनाच परिचित आहेत. आपल्या कडक शिस्तीमुळे मुंढे यांचा सत्ताधाऱ्यांसोबत नेहमी संघर्ष होत असतो. यामुळेच त्यांची सातत्याने बदली होत असते. कामासोबतच ते त्यांच्या बदलीसाठीही नेहमी चर्चेत असतात. 2005 मध्ये सेवेत रुजू झाल्यापासून त्यांची आतापर्यंत 21 वेळा बदली झाली आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली, त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या शिस्तीने प्रशासनाला सुतासारखं सरळ केलं आहे. 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेMaharashtraमहाराष्ट्रHaryanaहरयाणाupscकेंद्रीय लोकसेवा आयोग