शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

राजस्थानमध्ये 19 नव्या जिल्ह्यांची निर्मिती, विधानसभेत अशोक गेहलोत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 20:29 IST

Ashok Gehlot : राजस्थानमध्ये नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी गेल्या दोन दशकांपासून होत होती.

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवडणुकीच्या वर्षात मोठी घोषणा केली आहे. राजस्थानमध्ये 19 नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात आधीच 33 जिल्हे होते. आता राजस्थानमध्ये एकूण 50 जिल्हे होणार आहेत. दरम्यान, नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची मागणी गेल्या अनेक दशकांपासून होत होती. याशिवाय, राजस्थानमध्ये तीन नवीन विभाग निर्माण करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आता राज्यात 10 विभाग होणार आहेत.

राजस्थान विधानसभेत नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा करताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले की, जयपूर उत्तर, जयपूर दक्षिण, जोधपूर पूर्व, जोधपूर पश्चिम, कोटपुतली, बेहरोर, डिडवाना, दुदू, सांचोर, डीग, शाहपुरा, केकडी, सलुंबर, अनुपगड, बेवार, बालोतरा, गंगापूर सिटी, फलोदी, खैरथल, नीमकथाना, ब्यावर हे नवीन जिल्हे होणार आहेत. त्याचबरोबर, बांसवाडा, सीकर आणि पाली येथे नवीन विभाग तयार केले जातील.

राजस्थानमध्ये नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी गेल्या दोन दशकांपासून होत होती. प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते आणि आमदार नवीन जिल्ह्यांची मागणी करत होते. अशोक गेहलोत यांनी मागणी होत असलेल्या जवळपास सर्वच क्षेत्रांना जिल्हा करण्याची घोषणा केली. दरम्यान, राजस्थानमधील जिल्ह्यांची मागणी ही मोठी राजकीय मागणी आहे.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थान