शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये 19 नव्या जिल्ह्यांची निर्मिती, विधानसभेत अशोक गेहलोत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 20:29 IST

Ashok Gehlot : राजस्थानमध्ये नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी गेल्या दोन दशकांपासून होत होती.

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवडणुकीच्या वर्षात मोठी घोषणा केली आहे. राजस्थानमध्ये 19 नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात आधीच 33 जिल्हे होते. आता राजस्थानमध्ये एकूण 50 जिल्हे होणार आहेत. दरम्यान, नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची मागणी गेल्या अनेक दशकांपासून होत होती. याशिवाय, राजस्थानमध्ये तीन नवीन विभाग निर्माण करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आता राज्यात 10 विभाग होणार आहेत.

राजस्थान विधानसभेत नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा करताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले की, जयपूर उत्तर, जयपूर दक्षिण, जोधपूर पूर्व, जोधपूर पश्चिम, कोटपुतली, बेहरोर, डिडवाना, दुदू, सांचोर, डीग, शाहपुरा, केकडी, सलुंबर, अनुपगड, बेवार, बालोतरा, गंगापूर सिटी, फलोदी, खैरथल, नीमकथाना, ब्यावर हे नवीन जिल्हे होणार आहेत. त्याचबरोबर, बांसवाडा, सीकर आणि पाली येथे नवीन विभाग तयार केले जातील.

राजस्थानमध्ये नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी गेल्या दोन दशकांपासून होत होती. प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते आणि आमदार नवीन जिल्ह्यांची मागणी करत होते. अशोक गेहलोत यांनी मागणी होत असलेल्या जवळपास सर्वच क्षेत्रांना जिल्हा करण्याची घोषणा केली. दरम्यान, राजस्थानमधील जिल्ह्यांची मागणी ही मोठी राजकीय मागणी आहे.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थान