शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

Asaduddin Owaisi:"काश्मीरी पंडितांचे दुसऱ्यांदा स्थलांतर अन् भाजप चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ": असदुद्दीन ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 19:34 IST

Asaduddin Owaisi: काश्मीर खोऱ्यात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यावरुन असदुद्दीन ओवेसींनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी जम्मू-काश्मीरमध्ये गैर-मुस्लिम, विशेषत: काश्मिरी पंडितांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्याऐवजी नरेंद्र मोदी सरकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचा आरोप ओवेसींनी केला.

ओवेसी यांनी गुरुवारी या मुद्द्यावर ट्विट करत लिहिले, "काश्मीर खोऱ्यातून दुसऱ्यांदा स्थलांतर सुरू आहे आणि मोदी सरकार चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त. यासाठी पंतप्रधान कार्यालय जबाबदार आहे. सरकारकडून 1989 च्या चुकांची पुनरावृत्ती होत आहे," असे ओवेसी म्हणाले.

दुसर्‍या ट्विटमध्ये, ते म्हणतात, "1987 च्या विधानसभा निवडणुकीत ज्याप्रकारे गोंधळ उडाला होता, नव्या परिसीमनातून फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने पंडितांचा वापर फक्त राजकारणासाठी केला. त्यांच्या काळातील दंगलींबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा ते म्हणतात - पंडितांचे काय? भाजपला पंडितांचा कळवळा नाही," असेही ते म्हणाले. 

काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग वाढल्याअलीकडच्या काळात काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची बँकेत घुसून हत्या केली. तो मूळचा राजस्थानमधील हनुमानगडचा रहिवासी होता. यापूर्वी 31 मे रोजी एका शिक्षिकेची शाळेत घुसून आणि 25 मे रोजी एका सरकारी कर्मचाऱ्याची ऑफीसमध्ये घुसून हत्या करण्यात आली होती. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा