शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Asaduddin Owaisi:"काश्मीरी पंडितांचे दुसऱ्यांदा स्थलांतर अन् भाजप चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ": असदुद्दीन ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 19:34 IST

Asaduddin Owaisi: काश्मीर खोऱ्यात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यावरुन असदुद्दीन ओवेसींनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी जम्मू-काश्मीरमध्ये गैर-मुस्लिम, विशेषत: काश्मिरी पंडितांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्याऐवजी नरेंद्र मोदी सरकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचा आरोप ओवेसींनी केला.

ओवेसी यांनी गुरुवारी या मुद्द्यावर ट्विट करत लिहिले, "काश्मीर खोऱ्यातून दुसऱ्यांदा स्थलांतर सुरू आहे आणि मोदी सरकार चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त. यासाठी पंतप्रधान कार्यालय जबाबदार आहे. सरकारकडून 1989 च्या चुकांची पुनरावृत्ती होत आहे," असे ओवेसी म्हणाले.

दुसर्‍या ट्विटमध्ये, ते म्हणतात, "1987 च्या विधानसभा निवडणुकीत ज्याप्रकारे गोंधळ उडाला होता, नव्या परिसीमनातून फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने पंडितांचा वापर फक्त राजकारणासाठी केला. त्यांच्या काळातील दंगलींबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा ते म्हणतात - पंडितांचे काय? भाजपला पंडितांचा कळवळा नाही," असेही ते म्हणाले. 

काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग वाढल्याअलीकडच्या काळात काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची बँकेत घुसून हत्या केली. तो मूळचा राजस्थानमधील हनुमानगडचा रहिवासी होता. यापूर्वी 31 मे रोजी एका शिक्षिकेची शाळेत घुसून आणि 25 मे रोजी एका सरकारी कर्मचाऱ्याची ऑफीसमध्ये घुसून हत्या करण्यात आली होती. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा